शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

हृदयद्रावक! मुजफ्फरपूरहून दिल्लीला जाणा-या बसमध्ये लागलेल्या आगीत 27 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 20:13 IST

मुजफ्फरपूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. मुजफ्फरपूरहून दिल्ली जाणा-या एका बसमध्ये आग लागली आणि पाहता पाहता या आगीत होरपळून 27 प्रवाशांचा मृत्यू झाला.

बिहार- मोतीहारी येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. मुजफ्फरपूरहून दिल्ली येथे जाणा-या एका बसमध्ये आग लागली आणि पाहता पाहता या आगीत होरपळून 27 प्रवाशांचा मृत्यू झाला. गुरुवारी संध्याकाळी ही घटना मोतिहारी येथे घडली आहे. बसमध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टरसह 32 प्रवासी होते. घटनास्थळी अनेक लोक उपस्थित असून, पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं बचावकार्य राबवलं आहे.प्रत्यक्षदर्शीच्या मते, भरधाव वेगातील बस जागेवरच उलटली आणि त्यानंतर बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. बसमध्ये असलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी वेळच मिळाला नाही. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुजफ्फरपूर बस दुर्घटनेबाबत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दुःख व्यक्त केलं आहे. तसेच ही आग एअर कंडिशनच्या कारणास्तव लागल्याची प्राथमिक माहिती नितीश कुमार यांनी दिली आहे. अपघातानंतर काही प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यात आले आहे. 

टॅग्स :BiharबिहारAccidentअपघात