शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

हृदयद्रावक! मुजफ्फरपूरहून दिल्लीला जाणा-या बसमध्ये लागलेल्या आगीत 27 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 20:13 IST

मुजफ्फरपूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. मुजफ्फरपूरहून दिल्ली जाणा-या एका बसमध्ये आग लागली आणि पाहता पाहता या आगीत होरपळून 27 प्रवाशांचा मृत्यू झाला.

बिहार- मोतीहारी येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. मुजफ्फरपूरहून दिल्ली येथे जाणा-या एका बसमध्ये आग लागली आणि पाहता पाहता या आगीत होरपळून 27 प्रवाशांचा मृत्यू झाला. गुरुवारी संध्याकाळी ही घटना मोतिहारी येथे घडली आहे. बसमध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टरसह 32 प्रवासी होते. घटनास्थळी अनेक लोक उपस्थित असून, पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं बचावकार्य राबवलं आहे.प्रत्यक्षदर्शीच्या मते, भरधाव वेगातील बस जागेवरच उलटली आणि त्यानंतर बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. बसमध्ये असलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी वेळच मिळाला नाही. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुजफ्फरपूर बस दुर्घटनेबाबत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दुःख व्यक्त केलं आहे. तसेच ही आग एअर कंडिशनच्या कारणास्तव लागल्याची प्राथमिक माहिती नितीश कुमार यांनी दिली आहे. अपघातानंतर काही प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यात आले आहे. 

टॅग्स :BiharबिहारAccidentअपघात