शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

Reel बनवल्यानंतर पुढच्या ३० मिनिटांत २ युवकांचा मृत्यू; घरी पोहचण्याआधीच घडली दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 14:35 IST

हे सर्व युवक गुरुवारी पहाटे ३ च्या सुमारास स्कोर्पिओने घरी परतत होते. आदित्य गाडी चालवत होता.

बिजनौर - शहरातील नगीना रोडवर वऱ्हाडी मंडळींवर अनियंत्रित वेगवान कार पलटली आहे. गाडी पलटल्यामुळे २ युवकांचा मृत्यू झाला असून अन्य ४ जखमी आहेत. मृत युवक आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. हे सर्व मित्राच्या लग्नात वऱ्हाडी म्हणून सहभागी झाले होते. त्यातील एक युवक चंदीगड येथे एमबीएचं शिक्षण घेत होता. 

हा अपघात इतका भीषण होता की, वेगवान कार पलटी झाल्यानंतर शेजारील शेतात कोसळली. या २ युवकांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यात नातेवाईकांनी पोस्टमोर्टम न करताच मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. बुधवारी रात्री गंधाशपूर येथील रहिवासी संजय यांची मुले ओम फार्म हाऊसवर लग्नासाठी गेले होते. हे सर्व युवक गुरुवारी पहाटे ३ च्या सुमारास स्कोर्पिओने घरी परतत होते. आदित्य गाडी चालवत होता. नगीना रोडवर बीकेआयटीजवळ पोहचतात त्यांची कार अनियंत्रित झाली. 

कारचा वेग इतका होता की ती पलटल्यानंतर बाजूच्या शेतात जाऊन पडली. कारचे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. कारमधील सगळ्यांना तात्काळ मेडिकल कॉलेज हॉस्पिटलला नेले. जिथे देवांश आणि शिवांग यांना मृत घोषित करण्यात आले. अन्य जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देवांग, शिवांग कारच्या मागील बाजूस बसले होते. लग्नाहून परतताना वेगवान कारमध्ये ते व्हिडिओ रिल बनवत होते. तो सोशल मीडियावर पोस्ट केला, त्यानंतर ३० मिनिटांनी अपघातात युवकांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :Accidentअपघात