शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

हृदयद्रावक! CRPF च्या २ जवानांना एकाचवेळी हार्ट अटॅक, उपचारादरम्यान दोघानांही हौतात्म्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 13:06 IST

दोन्ही जवान २००१ आणि २००५ मध्ये सीआरपीएफमध्ये भर्ती झाले होते.

झारखंडमधील सीआरपीएफच्या मुसाबनी झोनल ट्रेनिंग सेंटरमध्ये दोन जवानांना अचानक हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला. अधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी जवानांना तातडीने इस्तिपतळात दाखल केले. पण दुर्देवाने दोन्ही जवानांची प्राणज्योत मालवली. खरं तर मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. दोन्ही जवान २००१ आणि २००५ मध्ये सीआरपीएफमध्ये भर्ती झाले होते.

मृत सीआरपीएफचे जवान गुरूवारी दुपारी ट्रेनिंगमध्ये सहभागी झाले होते. यादरम्यान दोन्ही जवानांना अचानक हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला. अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी सीआरपीएफ १३३ च्या बटालियन मणिपुरचे जवान प्रेम कुमार सिंह आणि ७व्या बटालियनचे गिरिडीहमधील बक्सर, बिहार येथील रहिवासी असलेल्या शंभू राम गौर यांना जमशेदपूरच्या इस्पितळात दाखल करण्यात आले. 

२ जवानांचा मृत्यू जमशेदपूरातील रूग्णालयात उपाचारादरम्यान गुरूवारी दुपारी या जवानांचा मृत्यू झाला. १.३० वाजता प्रेम कुमार सिंह आणि ३.३० वाजता शंभू राम गौड यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन्ही जवानांचा मृत्यू हृदयविकारानेच झाला आहे का हे अद्याप स्पष्ट झाले नाही. सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त करून जवानांच्या नातेवाईकांना सूचना दिली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुरुवारी त्यांनी कोणताही शारीरिक व्यायाम केला नव्हता. 

२००१ आणि २००५ मध्ये भर्ती झाले होते जवान झारखंडच्या या ट्रेनिंग सेंटरमध्ये एकूण १९ बटालियनचे जवान प्रशिक्षण घेण्यासाठी आले आहेत. इथे ४५ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते, ज्यामध्ये नक्षलवाद्यांविरूद्धचा लढा याचे ट्रेनिंग दिले जाते. जवान प्रेम कुमार २००१ मध्ये तर शंभू कुमार २००५ मध्ये सीआरपीएफमध्ये भर्ती झाला होता. 

टॅग्स :JharkhandझारखंडIndian Armyभारतीय जवानSoldierसैनिकMartyrशहीद