शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

केरळमध्ये ISIS चे 15 दहशतवादी घुसण्याच्या तयारीत, सुरक्षा यंत्रणा सतर्क 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 11:01 IST

आयएसआयएसचे सुमारे 15 दहशतावादी घुसण्याच्या तयारीत असल्याची भीती गुप्तहेर खात्याने वर्तवली आहे.

तिरुवनंतपुरम - श्रीलंकेमध्ये आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी एप्रिल महिन्यात साखळी बॉम्बस्फोट घडवून शेकडो बळी घेतले होते. ही घटना ताजी असतानाचा आता आयएसआयएसचे सुमारे 15 दहशतावादी घुसण्याच्या तयारीत असल्याची भीती गुप्तहेर खात्याने वर्तवली आहे. सुमारे 15 दहशतवादी नौकेत स्वार होऊन लक्षद्वीपकडे रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस खात्यामधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत असे अलर्ट नेहमीच येत असतात. मात्र यावेळी दहशतवाद्यांची नेमकी संख्याही सांगण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहत आहोत. तसेच किनारपट्टी भागात बंदोबस्त वाढवल आहे. 21 एप्रिल रोजी ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर दक्षिण भारतात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. मात्र श्रीलंकेतून आलेल्या या अलर्टनंतर 23 मेपासून सुरक्षा व्यवस्थेत अधिकच वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, केरळमध्ये अद्यापही आयएसच्या समर्थकांचे अस्तित्व असल्याचा गुप्तहेर यंत्रणांना संशय आहे. इराक आणि सीरियामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या आयएसचा या दोन्ही देशांमधून सफाया करण्यात आला आहे. मात्र आता दक्षिणा आशियामध्ये पाळेमुळे पसरवण्यासाठी आयएसकडून प्रयत्न सुरू आहेत. 

टॅग्स :ISISइसिसterroristदहशतवादीTerrorismदहशतवादKeralaकेरळ