शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

पाऊस, पुराच्या तडाख्याने यंदा १,४०० जणांचा बळी; १६५ जिल्ह्यांंना बसला मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 02:26 IST

यंदा पावसाळ्यात संततधार, पूर, दरडी कोसळणे यासारख्या घटनांमुळे देशातील दहा राज्यांमध्ये आतापर्यंत १४००हून अधिक लोक मरण पावले आहेत. त्यामध्ये केरळमधील ४८८ बळींचाही समावेश आहे.

नवी दिल्ली : यंदा पावसाळ्यात संततधार, पूर, दरडी कोसळणे यासारख्या घटनांमुळे देशातील दहा राज्यांमध्ये आतापर्यंत १४००हून अधिक लोक मरण पावले आहेत. त्यामध्ये केरळमधील ४८८ बळींचाही समावेश आहे.केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अख्यत्यारीत येणाऱ्या राष्ट्रीय आपत्ती निवारण केंद्राने दिलेल्या माहितीनूसार केरळमध्ये यंदा पावसाळ््यात ४८८ लोक मरण पावले व तेथील १४ जिल्ह्यांतल्या ५४.११ लाख लोकांना पूर, मुसळधार पावसाचा फटका बसला.त्या राज्यात १४.५२ लाख लोक सध्या निवारा शिबिरांमध्ये राहात होते. तसेच ५७,२०४ हेक्टर शेतजमिनीतील पिकांचे नुकसान झाले. पावसानंतरच्या दुर्घटनांमुळे केरळमध्ये ४४ जण, उत्तर प्रदेशमध्ये १४, उत्तराखंडमध्ये ६, पश्चिम बंगालमध्ये ५, कर्नाटकामध्ये ३ जण बेपत्ता आहेत तर १० राज्यांमध्ये अशा दुर्घटनांत ३८६ जण जखमी झाले आहेत. (वृत्तसंस्था)

टॅग्स :floodपूरRainपाऊस