शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

धक्कादायक! भावाने टीव्हीचा रिमोट न दिल्याने बहिणीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 12:26 IST

दिल्लीमध्ये भावाने टीव्हीचा रिमोट न दिल्याने बहिणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - घरात लहान भावंडांमध्ये छोट्या-छोट्या कारणांसाठी भांडणं होतच असतात. मात्र दिल्लीमध्ये भावाने टीव्हीचा रिमोट न दिल्याने बहिणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भावाशी रिमोटवरून भांडण झाल्यानंतर 12 वर्षीय मुलीने स्वत:ला बेडरुमध्ये कोंडून घेतलं आणि गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 

दिल्लीच्या उत्तरपूर्व भागातील सीलमपूर येथे ही घटना घडली. आई-वडील घरी नसताना मुलीचं तिच्या 7 वर्षाच्या लहान भावासोबत रिमोटवरून भांडण सुरू झालं. आवडता कार्यक्रम पाहण्यासाठी बहिणीने रिमोट मागितला, पण भावाने चॅनल बदलण्यास नकार दिला. त्यावेळी त्यांचा मोठा भाऊ त्याच्या खोलीत अभ्यास करत होता. भांडणाचा आवाज ऐकून मोठ्या भावाने हस्तक्षेप करत दोघांना शांत केलं. पण संतापलेल्या बहिणीने त्यानंतर बेडरूममध्ये स्वत:ला कोंडून घेतलं. 

छोट्या भावाने दरवाजा उघडण्यासाठी आवाज देण्यास सुरुवात केली. पण आतून बहिणीचा आवाज येणं बंद झाल्यानंतर त्याने हा प्रकार मोठ्या भावाला सांगितला. मोठ्या भावाने खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा बहिणीने पंख्याला लटकून गळफास घेतला होता. त्याने तातडीने तिला खाली उतरवले. आई-वडिलांना फोन करून घटनेची माहिती दिली. तसेच बहिणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तीन दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र रविवारी तिची प्रकृती आणखी खालावली आणि तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्याdelhiदिल्लीDeathमृत्यू