शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये विषारी दारूमुळे 40 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 15:56 IST

उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यामध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे 12 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी भगवानपूर येथील एका गावात ही धक्कादायक घटना घडली.

ठळक मुद्देउत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यामध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे 12 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथे विषारी दारू प्यायल्याने 5 जणांचा मृत्यू झाला.कुशीनगरमध्ये विषारी दारु प्यायल्यामुळे 10 लोकांचा मृत्यू झाला होता. 

हरिद्वार - उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यामध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे 12 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी (8 फेब्रुवारी) भगवानपूर येथील एका गावात ही धक्कादायक घटना घडली. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथे विषारी दारू प्यायल्याने 5 जणांचा मृत्यू झाला आहे. विषारी दारूमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. याआधी कुशीनगरमध्ये विषारी दारु प्यायल्यामुळे 10 लोकांचा मृत्यू झाला होता. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आतापर्यंत एकूण 40 जणांचा विषारी दारूमुळे मृत्यू झाला आहे. 

हरिद्वारचे जिल्हाधिकारी दीपक रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, विषारी दारूमुळे आतापर्यंत अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. तर काहींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.  उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये विषारी दारू प्यायल्याने पाच जणांचा मृत्यू झाला असून 8 जणांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाने मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची तर उपचारासाठी रुग्णालयात असणाऱ्या व्यक्तींना 50 हजारांची मदत देण्याची घोषणा केली आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यू