शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

विमानात तांत्रिक बिघाड, विमानतळावर सहा तास खोळंबले 114 प्रवासी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 14:57 IST

एअर इंडियाच्या विमानातून जयपूरहून दिल्लीला जाणारे 114 प्रवासी गुरूवारी विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल सहा तास विमानतळावर खोळंबले होते.

ठळक मुद्देएअर इंडियाच्या विमानातून जयपूरहून दिल्लीला जाणारे 114 प्रवासी गुरूवारी विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल सहा तास विमानतळावर खोळंबले होते. विमानातील तांत्रित बिघाडामुळे उशिर झाल्याने 30 प्रवाशांनी त्यांची तिकिट रद्द केली तर 84 लोकांनी ते विमान दुरूस्त होण्याची वाट पाहिली. 

जयपूर- एअर इंडियाच्या विमानातून जयपूरहून दिल्लीला जाणारे 114 प्रवासी गुरूवारी विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल सहा तास विमानतळावर खोळंबले होते. विमानातील तांत्रित बिघाडामुळे उशिर झाल्याने 30 प्रवाशांनी त्यांची तिकिट रद्द केली तर 84 लोकांनी ते विमान दुरूस्त होण्याची वाट पाहिली. 

मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्यांदा एअरक्राफ्टचं टायर खराब झाल्याचा रिपोर्ट आला. अधिकाऱ्यांनी सुरूवातीला हा रिपोर्ट खारीज केला पण काहीवेळानंतर समस्या सुरूच राहिल्याने टायर बदलण्याची परवानगी दिली. या बिघाडामुळे जयपूरहून दिल्लीसाठी दुपारी दीड वाजताचं विमान संध्याकाळी आठ वाजता निघालं. 

सुत्रांच्या माहितीनुसार, विमानाचं टायर जयपूरमध्ये विमान लॅण्ड होताना पंक्चर झालं होतं. विमान टेक ऑफ करायचा आधी तपासणी सुरू असताना या बिघाडाबद्दल माहिती मिळाल्याचं एअरलाइन्स प्रशासनाने स्पष्ट केलं. टायरवर थोडे कट्स दिसल्याने ते बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

विमानाचं टायर पक्चर झाल्याची कुठलीही घटना घडली नाही. एअर इंडियाचं विमान क्रमांक 491 टेक ऑफसाठी तयारी करत असताना स्टाफला टायरवर कट्स दिसले. त्यानंतर लगेचच टायर बदलण्यात आलं, अशी माहिती एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे मॅनेजर जयदीप सिंह बल्हारा यांनी दिली आहे. आणखी वाचा : इंडिगोविरोधात देशद्रोहाचा गुन्हा, भारतीय चलन स्वीकारण्यास दिला नकार

टॅग्स :AirportविमानतळAir Indiaएअर इंडियाTravelप्रवास