शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

खराब दारूगोळ्यावरील पैशांतून १०० तोफा खरेदी झाल्या असत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 06:17 IST

सहा वर्षांत ९६० कोटी रुपये खर्च : संरक्षण मंत्रालयाला अंतर्गत अहवाल सादर

नवी दिल्ली : सरकारची मालकी असलेल्या ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डाकडून गेल्या सहा वर्षांत खराब दर्जाचा दारूगोळा विकत घेण्यावर भारतीय लष्कराचा पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च झाला. या पैशांतून मध्यम पल्ल्याच्या १०० तोफा खरेदी करता आल्या असत्या, असा दावा संरक्षण मंत्रालयाला पाठविण्यात आलेल्या अंतर्गत अहवालात केला गेला आहे.

२०१४ ते २०२० दरम्यान आॅर्डिनन्स फॅक्टरी बोर्डाने खराब दर्जाचा दारूगोळा पुरवला. त्यामुळे ९६० कोटी रुपयांचे नुकसान झाले. ९६० कोटी म्हणजे एवढ्या पैशांमध्ये १५५ एमएम रेंजच्या मध्यम पल्ल्याच्या १०० तोफा खरेदी करता आल्या असत्या, असे हा अहवाल म्हणतो.बोर्डाचे कामकाज संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागांतर्गत चालते. जगातील ही एक जुनी सरकारचे नियंत्रण असलेली उत्पादन संस्था आहे. देशात आॅर्डिनन्सच्या फॅक्टरी आहेत. भारतीय लष्करासाठी दारूगोळा आणि शस्त्रास्त्र निर्मितीचे काम या कारखान्यांत चालते. २३ एमएम एअर डिफेन्स शेल, आर्टिलरी शेल्स, १२५ एमएम टँक राऊंड आणि रायफल्समध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या गोळ्यांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत.जीवितहानीही होते...आॅर्डिनन्स फॅक्ट्रीने केलेल्या या खराब दर्जाच्या उत्पादनामुळे फक्त आर्थिक नुकसानच झाले नाही, तर दारूगोळ्याच्या सुमार दर्जामुळे जे अपघात झाले, त्यात जीवितहानीही झाल्याचे अहवालात नमूद आहे. ‘कोणावर जबाबदारी निश्चित करता येत नाही आणि खराब दर्जामुळे वारंवार अपघात घडतात. यामुळे सैनिक जखमी होतात, त्यांचा मृत्यू होतो. सरासरी दर आठवड्याला एक अपघात होतो’, असेही अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहDefenceसंरक्षण विभाग