शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 00:33 IST

विवेकवादी कार्यकर्ते आणि महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तहसीलदार रोहिदास वारुळे यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देनिवेदन : दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना अटक करा

येवला : विवेकवादी कार्यकर्ते आणि महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तहसीलदार रोहिदास वारुळे यांना निवेदन देण्यात आले.डॉ. एम. एस. कलबुर्गी हे महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचे अभ्यासक आणि संशोधक होते. त्यांनी अंधश्रद्धांना विरोध केला त्यामुळेच त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. गौरी लंकेश या पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांचासुद्धा खून करण्यात आला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. गौरी लंकेश यांच्या खुनाचा तपास करणाºया एसआयटीला या चारही खुनांमध्ये समान धागा असून, परस्पर संबंध असल्याचे आढळले आहे. पण या खुनांच्या मागचा हेतू समान असून, धार्मिक मूलतत्त्ववादी या कटात सहभागी आहेत, असा आमचा विश्वास असल्याचेही सदर निवेदनात स्पष्ट करून, धरणे आदोलनात अर्जुन कोकाटे, डॉ. भाऊसाहेब गमे, अ‍ॅड. दिलीप कुलकर्णी, डॉ. अजय विभांडिक, प्रा. पुरुषोत्तम पाटील, दिनकर दाणे, अ‍ॅड. समीर देशमुख, अ‍ॅड. भाऊसाहेब आहिरे, रामनाथ पाटील, भाऊसाहेब जगताप, अक्षय गाडे, अतुल बोराडे उपस्थित होते.विवेकवादी कार्यकर्ते आणि महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून सात वर्षांपूर्वी झाला. त्यानंतर, डावे विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांची कोल्हापूर येथे हत्या झाली. आपण एका बाजूला महाराष्टÑ हे पुरोगामी राज्य आहे असे म्हणतो आणि दुसºया बाजूला महाराष्टÑात पुरोगामी विचारवंतांचे खून होतात हे महाराष्टÑासाठी भूषणावह नाही, असे सदर निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :NashikनाशिकagitationआंदोलनNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकर