शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

येवला महसूल मंडळ दुष्काळ घोषित करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 17:00 IST

मागणी : धुळगाव येथे ग्रामस्थांची बैठक

ठळक मुद्देअनेक वर्षापासून प्रलंबित धुळगाव येथील पालखेड डावा कालव्यावरील एस. के. एफ. (गेट) याबाबतही प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली.

येवला : येवला शहर महसूल मंडळ दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी धुळगावसह परिसरातील ग्रामस्थांच्या बैठकीत करण्यात आली आहे. याबाबत लवकरच पालकमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला.बैठकीत, तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर चिंतन करण्यात आले. यंदा दुष्काळाचे दुष्काळाचे चटके बसण्यास सुरु वात झाली आहे. शासनाने तालुक्यातील ६ महसूल मंडळे दुष्काळग्रस्त घोषीत केले आहेत. परंतु येवला महसूल मंडळात शासकीय पर्जन्यमापकावर रिमझिम पावसामुळे आकडे फुगले आहेत. त्यामुळे या महसूल मंडळातील १६ ते १७ गावांना दुष्काळी सवलतीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पावसाअभावी रब्बी हंगाम ८० टक्के वाया गेला. जलस्रोताचे साठे गेल्या दोन तीन वर्षापासुन कोरडेठाक आहेत. याकरीता मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर अनेक वर्षापासून प्रलंबित धुळगाव येथील पालखेड डावा कालव्यावरील एस. के. एफ. (गेट) याबाबतही प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी, भाजपाचे बाबा डमाळे, कॉंग्रेसचे प्रांतीक सदस्य एकनाथ गायकवाड , उल्हास गायकवाड, बाळासाहेब गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त केले.बैठकीस सुभाष सोनवणे, राजेंद्र गायकवाड, दत्तात्रेय गायकवाड, दत्तात्रेय सोनवणे, अर्जुन गायकवाड, मच्छिंद्र गायकवाड, विनायक जाधव, विक्र म गायकवाड, वाल्मीक गायकवाड, आप्पासाहेब गायकवाड, दिपक गायकवाड, विश्वनाथ गायकवाड, भगवान आहेर, विश्वासराव गायकवाड, भाऊसाहेब गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, भगवान गायकवाड, निलेश महाले, सोमनाथ गायकवाड, नारायण मोरे, रामेश्वर गायकवाड, किरण गायकवाड आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन योगेश सोमवंशी यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिकdroughtदुष्काळ