शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

महिलांनी विविध क्षेत्रात जिद्दीने काम करावे :अलका कुबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 2:02 PM

विंचूर : स्त्रीयांनी स्वाभिमान गहाण न ठेवता कर्तृत्ववान व्हावे. विविध क्षेत्रात वेगळे काहीतरी करून दाखिवण्याची जिद्द ठेवावी. सुनांनी सासूच्या चुका काढतांना आपल्या चुकांकडेही लक्ष द्यावे. असे उद्गार प्रसिद्ध सिने अभिनेत्री अलका कुबल यांनी काढले.

ठळक मुद्देअलका कुबल या येथील नारायणगिरी महाराज फाऊंडेशन व आत्मप्रेरणा बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कौटुंबिक व सामाजिक प्रबोधन पर कार्यक्र मात बोलत होत्या.प्रारंभी दिपाली सुरळीकर यांच्या स्वागत न्रुत्याने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. कार्यक

विंचूर : स्त्रीयांनी स्वाभिमान गहाण न ठेवता कर्तृत्ववान व्हावे. विविध क्षेत्रात वेगळे काहीतरी करून दाखिवण्याची जिद्द ठेवावी. सुनांनी सासूच्या चुका काढतांना आपल्या चुकांकडेही लक्ष द्यावे. असे उद्गार प्रसिद्ध सिने अभिनेत्री अलका कुबल यांनी काढले. अलका कुबल या येथील नारायणगिरी महाराज फाऊंडेशन व आत्मप्रेरणा बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कौटुंबिक व सामाजिक प्रबोधन पर कार्यक्र मात बोलत होत्या.प्रारंभी दिपाली सुरळीकर यांच्या स्वागत न्रुत्याने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी येवला पंचायतसमितीचे उपसभापती तथा नारायण गिरी महाराज फाऊंडेशनचे संचालक रूपचंद भागवत हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नयना उगले,सुमन शेलार,खेडलेझुंगे च्या सरपंच सुषमा गिते, विंचूर ग्रामपालिकेच्या सरपंच ताराबाई क्षीरसागर, वेदीका होळकर, सुनील कासुर्डे हे होते. कुबल यावेळीम्हणाल्या छोट्या गोष्टींंमध्ये समाधान मानावे. एकत्र कुटुंब पद्धतीचा अंगिकार करावा.ज्यायोगे भावी पिढी सुसंस्कृत होते. पुरु षांनी देखील पुरु षी मानिसकता बदलून मुलींना व महिलांना पाठबळ द्यावे.असे सांगितले.तर रु पचंद भागवत यांनी नारायण गिरी महाराज फाऊंडेशनच्या वतीने सुरू असल्याची माहिती अध्यक्षीय भाषणात दिली. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामिगरी केलेल्या पुरस्कार्थी महिला सौ.ज्योती देशमुख विद्या नेवरे श्रद्धा कासुर्डे सुषमा गीते सुमित्रा बुटे कुसुम सुराशे वर्षा कदम मनीषा सोनवणे निशा भंडारे वसुंधरा वाकचौरे सत्कारार्थी सिंधुबाई शकुंतला जाधव दिपाली परळीकर , रेखा सानप यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. दरम्यान उपस्थित महिलांमधून सोडत पद्धतीने शीतल सोमनाथ महाले, अर्चना कैलास घुमरे, आरती सचिन जाधव या तीन भाग्यवान महिलांना पैठणी वाटप करण्यात आले. याप्रसंगी भागवत सोनवणेयांनी मनोगत केले.सुनील गायकवाड, सर्जेराव सावंत, बाळासाहेब कोटकर, रतन बोरणारे,नवनाथ घोडके,कृष्णा खोजे, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शरद उगले यांनी तर आभार प्रदर्शन एकनाथ भालेराव ,न्यानेश्वर भागवत यांनी केले.