शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कंधाणेत जंगली श्वापदांचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 19:02 IST

शेतीशिवारातील नागरिक अद्यााप सिंगलफेज योजनेच्या प्रतिक्षेत आहेत. परिसरात जंगली श्वापदांचा वावर वाढल्याने अंधारात जीवन जगणे कठिण झाले आहे.

कंधाणे: शेतीशिवारातील नागरिक अद्यााप सिंगलफेज योजनेच्या प्रतिक्षेत आहेत. परिसरात जंगली श्वापदांचा वावर वाढल्याने अंधारात जीवन जगणे कठिण झाले आहे.शिवारात अंधाराचे साम्राज्य पसरले असून शालेय विदयार्थांना शालेय अभ्यास एकतर सकाळी किंवा रात्री दिवा लावून करावा लागत असल्याचे चित्र हया भागात पाहावयास मिळत आहे. गावागावात सुरळीत वीजपुरवठा, वीज योजनांचा कितीही प्रचार केलापरंतू ग्रामीण भागात याबाबत दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसतआहे.कंधाणे गावाला डांगसौदाणे सबस्टेशन कडून विद्युत पुरवठा केला जात आहे सबस्टेशन अंतर्गत गावाला सिंगल फेज योजनातंगर्त सुरळीत विद्युत पुरवठा केला जात आहे पण हया भागातील शेतीशिवारातील नागरिक अदयापर्यंत सिंगल फेज योजनेच्या प्रतिक्षेत आहेत शेतीशिवारातील मीटर धारकांची संख्या मोठयाप्रमाणात आहे फक्त दिवसा मिळणा-या विदयुत पुरवठयाच्या बदल्यात नागरिकांनकडून आवाच्या सव्वा बीले आकारली जात आहेत हया परिसरात नदी,जंगल परिसर असल्याने हया भागात अनेक जंगलीश्वापदांचा सर्सस वावर या परिसरात राहतो गेल्या दोन तीन वर्षाचा लेखा-जोखा पाहाता अंधाराचा फायदा घेत बिबटयाच्या हल्ल्यात अनेक पशुधन ठार झाल्याच्या घटना या परिसरात घडल्या आहेत .या भागातील शालेय विद्यार्थी वर्गाला रात्रि च्या अभ्यास साठी रॉकेलच्या दिव्यांचा वापर करावा लागत आहे .या भागातील जोरण सबस्टेशन कडून शेतीसिंगल फेज योजना राबविली जात असतांना डांगसौदाणे सबस्टेशन कडून अदयाप पर्यंत ही योजना राबविली जात नसल्याने नागरिकांना कडून आश्चर्य व्यक्त केले जात आह.े मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकींनी दरम्यान विद्यमान लोकप्रतिनिधींन कडून हया भागातील शेतीसिंगल फेज योजना कार्यान्वित करण्याचे आश्वासन दिले होते पण अद्याप पर्यंत संबधितांन कडून कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याने कंधाणे वासीयांच्या नशीबी अंधार म्हण्याची वेळ नागरिकांन वर येवुन ठेपली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकwildlifeवन्यजीव