शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

आॅफलाइन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 16:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क येवला : कोरोना संसर्ग काळात आॅनलाइन शिक्षणाची सर्वच सोशल माध्यमावर वावटळ उठली असून, ज्या ग्रामीण, कष्टकरी, मजूर, कामगार, डोंगराळ-दुर्गम भागात इंटरनेट अथवा सोशल मीडिया पोहचू शकत नाही, आर्थिक स्थितीमुळे ज्या पालक-विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नाहीत, ना इतर आधुनिक माध्यमे त्या आॅफलाइन पालक-विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय? असा सवाल अध्यापकभारतीचे संस्थापक शरद शेजवळ यांनी केंद्र व महाराष्ट्र सरकार तसेच संबंधितांना पाठविलेल्या निवेदनात केला आहे.

ठळक मुद्दे अध्यापकभारतीचा सवाल : कोरोना संसर्ग काळात सोशल माध्यमावर वावटळ

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : कोरोना संसर्ग काळात आॅनलाइन शिक्षणाची सर्वच सोशल माध्यमावर वावटळ उठली असून, ज्या ग्रामीण, कष्टकरी, मजूर, कामगार, डोंगराळ-दुर्गम भागात इंटरनेट अथवा सोशल मीडिया पोहचू शकत नाही, आर्थिक स्थितीमुळे ज्या पालक-विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नाहीत, ना इतर आधुनिक माध्यमे त्या आॅफलाइन पालक-विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय? असा सवाल अध्यापकभारतीचे संस्थापक शरद शेजवळ यांनी केंद्र व महाराष्ट्र सरकार तसेच संबंधितांना पाठविलेल्या निवेदनात केला आहे.आधुनिक तंत्रज्ञान साधन सुविधा ज्या भागात नाहीत आणि डिजिटल शिक्षणाच्या अध्ययन अध्यापनातील मर्यादा लक्षात घेऊन ज्या ठिकाणी पालक डिजिटल शिक्षण सुविधांपासून दूर आहेत अशा ठिकाणी शिक्षक, विद्यार्थी व शिक्षणप्रेमी व्यक्ती, संस्था, संघटनांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर शिक्षक, पालक व उच्चशिक्षित तरु ण-तरु णींनी आपल्या गाव, वाडे, वस्ती, तांड्यावर जाऊन कोरोना संसर्गाची शारीरिक अंतर व इतर आरोग्याच्या दक्षता घेत अध्यापन करता येईल का याचा विचार करावा असे आवाहन राष्ट्रीय बालक-विद्यार्थी, पालक, शिक्षक-शिक्षण-प्रशिक्षण संस्था अध्यापकभारतीने सदर निवेदनात केले आहे.कोरोना संसर्ग काळात सर्वदूर डिजिटल आॅनलाइन शिक्षणाच्या चर्चा जोरात असून, अशा साधन सुविधा नसलेले विद्यार्थी व त्यांचे पालक मानसिक तणावात येत आहेत. अशा वेळी महाराष्ट्र शासनाचा शिक्षण विभाग, शिक्षण संस्था व शिक्षक-विद्यार्थी संस्था संघटनांनी डिजिटल साधनापासून दूर-दुर्लक्षित, वंचित गरीब-ग्रामीण-कष्टकरी विद्यार्थी-पालक यांना हार्ड कॉपी प्रकारात अध्ययन-अध्यापन साहित्य आॅफलाइन विद्यार्थ्यांना पुरविता येईल असे प्रयत्न महाराष्ट्र शासन, शिक्षण-शिक्षक-विद्यार्थी, सामाजिक संघटना-संस्था यांना राष्ट्रीय बालक, पालक, शिक्षक प्रशिक्षण संस्था अध्यापकभारतीचे संस्थापक शरद शेजवळ यांनी केले आहे.निवेदनावर प्रा. अमित बनकर, शैलेंद्र वाघ, वनिता सरोदे, संतोष बुरंगे, प्रा. के. सी. केवट, प्रा. विनोद पानसरे, मिलिंद पगारे, महेंद्र गायकवाड, अमिन शेख, बाबासाहेब गोविंद, मिलिंद गुंजाळ, प्रा. मिलिंद गांगुर्डे, प्रफुल्ल वाहुळ, दीपक शिंदे, प्रा. सुवर्णा पगारे, सचिन शिराळ, अतुल डांगळे, विशाल बर्वे, सुरेश लोखंडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :Studentविद्यार्थीonlineऑनलाइन