शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

Eknath Shinde : चर्चेच्या माध्यमातून लोकांच्या हिताचे प्रश्न सोडवू - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 14:38 IST

Eknath Shinde : "पाचही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी आणि आमदारांनी त्यांच्या भागातील अडचणी मांडल्यात. काही प्रस्ताव प्रलंबित असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांनी युद्ध पातळीवर निर्णय घेऊन ते प्रश्न सोडवावेत."

मालेगाव (नाशिक) - चर्चेच्या माध्यमातून समाजातील लोकांच्या हिताचे प्रश्न सोडविण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य शासनाने घेतला असून तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे काम शासकीय अधिकाऱ्यांनी करावे. उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना जनतेच्या मनात जागा निर्माण करण्याची संधी असून अशा उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा शासन गौरव करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शनिवारी येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलात आयोजत नाशिक महसूल विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

शिंदे म्हणाले की, पाचही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी आणि आमदारांनी त्यांच्या भागातील अडचणी मांडल्यात. काही प्रस्ताव प्रलंबित असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांनी युद्ध पातळीवर निर्णय घेऊन ते प्रश्न सोडवावेत. अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले असून त्यांचे शंभर टक्के पंचनामे झाले आहेत. दुबार पेरणीची आवश्यकता नाही. नैसर्गिक आपत्तीत ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबियांना तातडीने मदत देण्यात येईल. 

जनावरांचा मृत्यू झाला असेल, घर आणि गोठ्यांचे नुकसान झाले असेल त्यांना नुकसान भरपाई तातडीने देण्यात येईल. असे सांगुन शिंदे म्हणाले, वनहक्क पट्टे प्रकरणे युद्ध पातळीवर निकालात काढण्याची आवश्यकता आहे. ३६ लाख रकूल आणि पारंपारिक शेतीला आधुनिक शेतीची जोड देण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता कृषी विद्यापिठांना बळकटी दे्ण्याची गरज आहे.शेतकऱ्यांना सिविध देशातील आणि इतर राज्यांतील शेतकऱ्यांची शेती पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. क्लस्टर आणि सेंद्रीय शेतीला प्राधान्य दिले पाहिजे क्लस्टर शेतीला राज्य शासन प्राधान्य देईल असेही शिंदे म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेNashikनाशिकMalegaonमालेगांव