शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

मुरमी गावाला पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 7:27 PM

पाटोदा : येथून जवळच असलेल्या मुरमी या गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे अबाल वृद्धांना पिण्याच्या पाण्याच्या शोधार्थ वणवण फिरावे लागत आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाईने हैराण केले आहे.

पाटोदा : येथून जवळच असलेल्या मुरमी या गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे अबाल वृद्धांना पिण्याच्या पाण्याच्या शोधार्थ वणवण फिरावे लागत आहे.गेल्या चाळीस वर्षांपासून मुरमी गावाला शासनातर्फे टँकरने पिण्याचे पाणी पुरविले जात होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या गावाला ३८ गाव पाणीपुरवठा योजनेमार्फत पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र गेल्या एक महिन्यापासून या योजनेला पाणी न आल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाईने हैराण केले आहे.दुष्काळी परिस्थितीचा फटका यावर्षी सर्वांनाच बसला आहे. जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. जनावरांना चारा पाणी उपलब्ध होत नसल्याने दुग्ध व्यवसाय देखील धोक्यात आला आहे.या शिवारातील सर्वच जलसाठे कोरडे पडले आहे. विहिरी, हातपंप व बोअरवेल आटले असल्याने पाणी टंचाईत भर पडत आहे. वाडी-वस्त्यांवर तर बिकट अवस्था निर्माण झाली आहे. या गावातील वाडी-वस्त्यांवर पिण्याचे पाणी पुरवावे अशी मागणी होत आहे.