शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

येवल्याच्या उत्तर-पूर्व भागात पाणीटंचाई; पंचायत समितीकडे ५ गावांची टँकरची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2022 15:05 IST

मार्चमध्येच पाणीटंचाई जाणवू लागल्याने पूर्व भागातील 5 गावांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या मागणीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवला आहे. 

नाशिक- येवला तालुक्यातील पूर्व भागात पाणीटंचाई जाणवू लागली असल्याने पाण्याच्या टँकरची मागणी होऊ लागली आहे. या वर्षीही चांगला पाऊस झाला. अक्षरशः पिके पाण्यात पडली, असे असूनही उन्हाळा सुरू होताच पाणीटंचाईने डोके वर काढले असून, उत्तर-पूर्व भागात अनेक गावांत टंचाईने पाणी पाणी म्हणण्याची वेळ आली आहे. मार्चमध्येच पाणीटंचाई जाणवू लागल्याने पूर्व भागातील 5 गावांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या मागणीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवला आहे. 

यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असता तरी देखील येवला तालुक्यातील उत्तर - पूर्व भागामध्ये उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई भेडसावत असते.अक्षरशः तालुक्यातील ममदापूर भागातील महिलांना एक ते दोन किलोमीटर अंतरावरून पाणी आणण्याची वेळ येत आहे. तर पिण्याच्या पाण्यासाठी देखील म्हणून भटकंती करण्याची वेळ या महिलांवर येत असल्याने त्वरित गावाला पाण्याचा टॅंकर चालू करावे अशी मागणी स्थानिक महिला करीत आहे.उत्तर पूर्व तालुक्यातील गेल्या काही दिवसापासून विहिरींनी तळ गाठला असल्याने अक्षरशा महिलांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येत आहे.

पिण्याच्या पाण्याकरता गावात हातपंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने या गावांना पिण्याच्या पाण्याचा टँकर चालू करावे अशी मागणी जोर धरू लागली असून पाण्याचे टॅंकर चालू झाले तर महिलांना पिण्याच्या पाण्याकरिता भटकंती करावी लागण्याची वेळ येणार नाहीय. तालुक्यातील पूर्व भागातील 5 ग्रामपंचायतीचे पिण्याच्या पाण्याचा टँकरचे प्रस्ताव पंचायत समितीकडे आले असून पहिला ममदापूर गावाचा प्रस्तावाला जिल्हाधिकारी यांचेकडे मंजुरी करता पाठवला असून बाकीचे प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे पाठवले असून मंजूर होऊन आल्यानंतर लगेच या गावांना पाण्याचे टँकर चालू करण्यात येईल. 

टॅग्स :water shortageपाणीकपातNashikनाशिक