शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

करारासंदर्भात जलसंपदा विभागाचा प्रतिसाद थंडच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 01:18 IST

गेल्या आठ वर्षांपासून महापालिकेशी करार करण्यास टाळाटाळ करणाऱ्या जलसंपदा विभागाला तातडीने करार करण्याचे आदेश आठ दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. त्यानुसार महापालिकेने तातडीने दुसºया दिवशी पुन्हा या खात्याला स्मरणपत्र रवाना केले. परंतु जलसंपदा विभागाने आठ दिवस उलटले तरी त्याची दखल घेतली नसून, जलसंपदा मंत्र्यांचे आदेशच धुडकावले आहेत.

ठळक मुद्देमहापालिकेकडून पत्र : महाजन यांचे आदेशही धुडकावले

नाशिक : गेल्या आठ वर्षांपासून महापालिकेशी करार करण्यास टाळाटाळ करणाऱ्या जलसंपदा विभागाला तातडीने करार करण्याचे आदेश आठ दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. त्यानुसार महापालिकेने तातडीने दुसºया दिवशी पुन्हा या खात्याला स्मरणपत्र रवाना केले. परंतु जलसंपदा विभागाने आठ दिवस उलटले तरी त्याची दखल घेतली नसून, जलसंपदा मंत्र्यांचे आदेशच धुडकावले आहेत.गेल्या ९ जानेवारीस पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकरोड येथील विभागीय कार्यालयात नियोजन मंडळाची तसेच महापालिका आणि जलसंपदा विभागाची बैठक घेतली. यावेळी महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जलसंपदा विभाग करार करीत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्या पार्श्वभूमीवर महाजन यांनी जलसंपदा विभागाला तातडीने करार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने तातडीने १० जानेवारीस जलसंपदा विभागाला पत्र दिले, परंतु त्यानंतरदेखील जलसंपदा विभागाकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही.शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका गंगापूर आणि दारणा धरणांमधून पाणी उचलले.स्वामित्वधनाचा मुद्दा अडचणीचामहापालिकेने धरणातून पाणी उचलल्यानंतर एकूण उपसा केलेल्या पाण्याच्या ६५ टक्के प्रक्रियायुक्त पाणी नदीपात्रात सोडण्यात येते. हे पाणी शेतीसाठीच वापणे बंधनकारक असताना जलसंपदा विभागाने इंडिया बुल्स (सध्याचे रतन इंडिया) या कंपनीला वीज निर्मितीसाठी विकले आहे. त्यापोटी जलसंपदा विभाग स्वामित्वधनदेखील घेत आहे, एक तर त्यावर महापालिकेचा अधिकार आहे. दुसरी बाब म्हणजे महापालिका एकीकडून प्रक्रियायुक्त पाणी घेत असताना दुसरीकडे मात्र बाधीत सिंचन क्षेत्रासाठी अतिरिक्त खर्चदेखील मागत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणीGovernmentसरकारGirish Mahajanगिरीश महाजन