शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

गंगापूर, दारणा धरणांतून सोडले पाणी

By admin | Updated: June 5, 2014 01:01 IST

नाशिक : सिंचनासाठी पाण्याची आवश्यकता निर्माण झाल्याने ३ जूनपासून गंगापूर व दारणा धरणांतून १४०० द.ल.घ.फू. पाणी सोडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

नाशिक : गंगापूर व दारणा समूह प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये उद्भवलेल्या पाणीटंचाईमुळे पिण्यासाठी व सिंचनासाठी पाण्याची आवश्यकता निर्माण झाल्याने ३ जूनपासून गंगापूर व दारणा धरणांतून १४०० द.ल.घ.फू. पाणी सोडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोडण्यात आलेले पाणी तालुकावार पुरविणे आवश्यक आहे. ३१ जुलै २०१४ अखेर पिण्याचे पाणी शिल्लक राहावे म्हणून सुरू झालेल्या पाणी पाळी (आवर्तन) कालावधीमध्ये दारणा धरण ते नांदूरमध्यमेश्वर बंधारा व गंगापूर धरण ते नांदूरमध्यमेश्वर धरणापर्यंत गोदावरी व दारणा नदीवरील अनधिकृत उपसा करणार्‍या विद्युतपंपांचा विद्युतपुरवठा भारनियमन घेऊन खंडित करण्यात यावा. या कालावधीत नळपाणीपुरवठा योजना चालू ठेवून नागरिकांची पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होणार नाही याची संबंधित गावे, सरपंच व ग्रामविकास अधिकारी/ग्रामसेवक यांनी खबरदारी घ्यावी. तसेच इंधनावर चालणारे सर्व अनधिकृत पंप व मोटारी जप्त करण्याची तसेच अनधिकृत विद्युतपंप जप्त करण्याची कार्यवाही पाटबंधारे विभागाने तातडीने हाती घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)