शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पेठ तालुक्यातील अतिदुर्गम खोकरीपाड्यात पोहोचले पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2022 00:15 IST

पेठ : तालुक्यातील खोकरीपाडा या पाणीटंचाईग्रस्त दुर्गम गावात अखेर पाणी पोहोचले असून, या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

ठळक मुद्देग्रामपंचायत गावंध व ग्रामस्थांच्या श्रमदानातून ही पाणीपुरवठा योजना आकाराला आली

पेठ : तालुक्यातील खोकरीपाडा या पाणीटंचाईग्रस्त दुर्गम गावात अखेर पाणी पोहोचले असून, या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.आदिवासी भागातील खेड्यांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणारी एसएनएफ आणि लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेट, ग्रामपंचायत गावंध व ग्रामस्थांच्या श्रमदानातून ही पाणीपुरवठा योजना आकाराला आली आहे. गावाच्या वेशीवरून वाजत गाजत जल मिरवणूक काढून जलकुंभाचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद गायकवाड यांनी केले. तालुका समन्वयक रामदास शिंदे यांनी सूत्रसंचालन, तर पोपट भुसारे यांनी आभार मानले.याप्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष विनय बिरारी, सचिव नंदकिशोर लाहोटी, सेवाकार्य अध्यक्ष अजय सानप, लायन अनंत पाटील, लायन मनीष जाधव, लायन कैलास पवार, एसएनएफचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, समन्वयक रामदास शिंदे, बारकू रिजड, पोपट भुसारे, नामदेव खोटरे, ग्रामसेवक पखाने, छबुनाथ चौधरी, प्रशांत गर्जे, पुंडलिक टोकरे, नामदेव भांगरे, लक्ष्मण रिंजड, वसंत पाडवी, पंढरीनाथ दरोडे, जिजाबाई कुंभारे, येणूबाई रिजड, विजय भांगरे, विनोद खोटरे, संदीप डगळे यांच्यासह सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी, महिला उपस्थित होते. 

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासwater shortageपाणीकपात