शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मुसळधार पावसामुळे नाशिक-पुणे महामार्गावर पाणीच पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 16:10 IST

गत आठवड्यापासून कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे नाशिक - पुणे राष्ट्रीय महामार्गावर पाणीच पाणी झाले आहे.

घारगाव( जि. अहमदनगर) :

गत आठवड्यापासून कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे नाशिक - पुणे राष्ट्रीय महामार्गावर पाणीच पाणी झाले आहे. पाण्यातून कशीबशी वाट काढत वाहने जात आहेत. तर, पावसामुळे वाहने बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत. मागील पाच ते सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ओढे-नाले तुडूंब भरले आहेत. डोंगरावरील पाणी महामार्गावर येत आहे.

रस्त्याची कामे करताना अनेक ठिकाणी नाली बांधली गेली नाहीत. यामुळे पावसाचे पाणी थेट रस्त्यावर येऊन साचते आहे. संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाट परिसरातील महामार्ग डोळसणे पोलीस मदत केंद्रासमोरील पुण्याकडून नाशिककडे जाणाऱ्या लेनवर पाण्याचे तळे साचले आहे.  त्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे.

त्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरवर्षी महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साठते. चालकांना मात्र जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागतात. तसेच, नाशिक बाजूने पुण्याकडे येत असताना डोळासणे व घारगाव पुलावर पाणी साठण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र, त्यावर उपाययोजना करण्यासाठी कोणीही उपलब्ध होत नाही. या संपूर्ण प्रकाराकडे महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक