शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

सोमवारी सोडणार जायकवाडीसाठी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 01:30 IST

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या वाढत्या दबावापुढे जनभावनांचा विचार न करता सोमवारी जिल्ह्यातील तीनही धरणसमूहातून पाणी सोडण्याच्या तयारीवर अंतिम हात फिरविला गेला. विरोध लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचा तसेच पाणीचोरी रोखण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपोलीस बंदोबस्त; वीजपुरवठा खंडित करणार

नाशिक : गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या वाढत्या दबावापुढे जनभावनांचा विचार न करता सोमवारी जिल्ह्यातील तीनही धरणसमूहातून पाणी सोडण्याच्या तयारीवर अंतिम हात फिरविला गेला. विरोध लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचा तसेच पाणीचोरी रोखण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.जायकवाडी धरणाची तूट भरून काढण्यासाठी समन्यायी पाणी वाटप करण्यासाठी नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून ८.९९ टीएमसी पाणी सोडण्यात यावे असे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी दि. २३ आॅक्टोबर रोजी दिले. या आदेशामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांनी कंबर कसली तसेच उच्च न्यायालयातही या आदेशाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली. तथापि, न्यायालयाने दिवाळीनंतर त्यावर सुनावणी करण्याचा निर्णय दिल्यामुळे आता पाणी सोडण्याशिवाय पर्यायच शिल्लक नसल्याचे पाटबंधारे खात्याचे म्हणणे आहे. दुसरीकडे पाटबंधारे महामंडळाने पाणी सोडण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. धरणातून पाणी सोडण्यापूर्वी धरणावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, त्यासाठी पोलीस खात्याला पत्र देण्यात आले आहे. तर नदीच्या दुतर्फा पाण्याची चोरी रोखण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्यासाठी वीज कंपनीलाही विनंती करण्यात आली असून, नदीपात्रात असलेल्या सीमेंट बंधाऱ्यांचे निडल्स काढले जात आहे. भावली, भाम या धरणातून दारणात पाणी सोडण्यात येत आहे. ही सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर साधारणत: सोमवारी जिल्ह्णातील गंगापूर, दारणा व पालखेड या धरणांतून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी