शहरं
Join us  
Trending Stories
1
'तिला न्याय देण्याऐवजी भाजपच्या व्यवस्थेने आरोपींना वाचवले'; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
2
दोन महिलांपुढे पायलटनेही हात टेकले; विमानात जोरजोरात भांडत बसल्या अन् पुढे असे घडले...
3
टेस्लाची पहिली कार मॉडल Y लाँच, किंमत २३ लाख नाही, तुमचा आमचा श्वास रोखणारी... EMI किती?
4
'श्रीमंत' बनेल तुमचं मूल, या ६ मार्गांनी 'सुरक्षा कवच' तयार करा; महागाई देखील मार्ग अडवू शकणार नाही
5
सोने सांभाळण्याची भीती वाटते? ऑनलाईन पर्यायातून मिळेल जास्त नफा, कशी करायची गुंतवणूक?
6
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
7
वाहन उद्योग क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा; एकाचवेळी दोन दिग्गज कंपन्या भारतात एन्ट्री करणार
8
निमिषा प्रियाचा जीव वाचवण्यासाठी आणखी एक आशेचा किरण! येमेनच्या बंद खोलीत चर्चा सुरू
9
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
10
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
11
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
12
Stock Market Today: २० अंकांनी घसरुन उघडला सेन्सेक्स; फार्मा आणि मेटल क्षेत्रात खरेदी, थोड्याच वेळात का आली तेजी?
13
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
14
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
15
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
16
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
17
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
18
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
19
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
20
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद

गावातून वाहणारे पाणी वळविले नदीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 16:02 IST

भेंडाळी : जलसंधारणात तरुणांचा पुढाकार

ठळक मुद्देगावात पडणारे पावसाचे पाणी गावातील नदीला सोडून नदीत जिरवले तर पाण्याच्या पातळीत वाढ होईल आणि आजूबाजूच्या विहिरींना फायदा होईल याची जाणीव झाली.

सायखेडा : भेंडाळी परिसरात महिनाभराच्या विश्रांतीनंतर दाखल झालेल्या पावसाचे वाहून जाणारे पाणी नदीकडे वळविण्यात युवकांनी घेतलेला पुढाकार चर्चेचा विषय बनला आहे. भर पावसात वाया जाणारे पाणी गावकुसाला असलेल्या नदीत नाली करून काढून दिल्याने पाण्याबद्दल असलेली जागरूकता यानिमित्ताने पहायला मिळाली.मागील वर्षी जेमतेम पाऊस पडला होता. त्यामुळे वर्षभर गावाने भयंकर दुष्काळ अनुभवला. गावातील अनेक फळबागा पाण्याअभावी तोडव्या लागल्या. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट झाला होता. खर्च करून शेतात उभी केलेली पिके डोळ्यादेखत करपून गेली. एप्रिल-मे महिन्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. अशा भयाण दुष्काळात पाण्याच महत्व अनेकांना पटले. गावात पडणारे पावसाचे पाणी गावातील नदीला सोडून नदीत जिरवले तर पाण्याच्या पातळीत वाढ होईल आणि आजूबाजूच्या विहिरींना फायदा होईल याची जाणीव झाली. त्यासाठी काही तरु णांनी पुढाकार घेतला आणि अनेक दिवसांनी पाऊस पडल्यानंतर गावातील पाणी गावकुसाच्या रस्त्याने वाहून जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हातात फावडे, टिकाव, पहार घेऊन नाली खोदली. काही ठिकाणी नाली कचरा आणि प्लास्टिक कागदांनी भरून गेली होती. ती साफ करण्यात आली आणि वाहून जाणारे पाणी नदीत सोडण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी