शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

नद्यांना भिंत म्हणजे पैसे खाण्याचा नवा मार्ग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 01:42 IST

राज्यात ज्या भागात पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली तेथे उपाययोजना म्हणून नद्यांलगत भिंत बांधण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव म्हणजे पैसे खाण्याचा नवा मार्ग असल्याची टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. नद्यांभोवती संरक्षक भिंत बांधणे गंमत आहे का, असा प्रश्नही त्यांनी केला.

ठळक मुद्देमनसेने उडवली खिल्ली: संदीप देशपांडे म्हणाले, शिवरायांचे समुद्रातील स्मारक गेले कुठे?

नाशिक : राज्यात ज्या भागात पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली तेथे उपाययोजना म्हणून नद्यांलगत भिंत बांधण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव म्हणजे पैसे खाण्याचा नवा मार्ग असल्याची टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. नद्यांभोवती संरक्षक भिंत बांधणे गंमत आहे का, असा प्रश्नही त्यांनी केला.

मिशन नाशिक महापालिकेसाठी मनसेचे युवा नेते अमित ठाकरे, अमेय खोपकर आणि संदीप देशपांडे बुधवारी (दि. २८) नाशिकच्या दौऱ्यावर आले असून, त्यावेळी पत्रकारांशी बोलताना देशपांडे यांनी राज्य सरकाच्या भिंत प्रकरणाची खिल्ली उडवली. समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारून त्यावर पुतळा उभारण्यात येेणार होता. तो पुतळा उभारू शकले नाहीत आणि भिंत काय उभारणार, असा प्रश्न देशपांडे यांनी केला. राज ठाकरे यांनी अगोदरच गड, किल्ले संवर्धनाचे महत्व सांगितले होते, असेही ते म्हणाले.

काेकणातील पुराच्या विषयावर बोलताना देशपांडे म्हणाले, हे प्रशासनाचे फेल्युअर आहे. कोणत्याही प्रकारचे धोक्याचे इशारे लोकांना दिले नाहीत. निक्रिय लोकांच्या हाती सत्ता असल्याने नियोजन नाही की, मदत करण्याची एसओपी तयार नव्हती. तसेच आता मदत घोेषित केली तरी पॅकेज जाहीर करून उपयोग नाही, ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, असेही ते म्हणाले.

इन्फो...

शिवसेनेची आधी, जाहिरात मग मदत

शिवसेनेने पूरग्रस्तांना मदत केली. त्यावर बोलताना आधी जाहिरात केली, मग मदत केली, असा टोला लगावून मनसे शंभर ते सव्वाशे ट्रक मदत करत असल्याचेही संदीप देशपांडे यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकMNSमनसेSandeep Deshpandeसंदीप देशपांडे