शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
2
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
3
‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल
4
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
5
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
6
बाजार सलग तिसऱ्या दिवशी कोसळला! फेड रिझर्व्हच्या धास्तीने १.०९ लाख कोटींचे नुकसान; काय आहे कारण?
7
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
8
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
9
'असा पती कुणालाच भेटू नाही', परागचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध, व्हाट्सॲप स्टेट्‍स ठेवून सरिताने...   
10
‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर
11
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
12
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
13
सोशल मीडियाचा नाद लय बेक्कार! मुलांवर घातक परिणाम, अतिरेकी वापर म्हणजे धोक्याची घंटा
14
मज्जा! 'या' गावातल्या बायकांना स्वयंपाकाचं टेंशनच नाही, वाचून म्हणाल 'मलाही तिथे राहायचंय!'
15
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
16
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
17
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
18
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
19
Car Offers: निसान मॅग्नाइट, होंडा एलिव्हेटसह 'या' लोकप्रिय मॉडेल्सवर ३.२५ लाखांपर्यंत सूट!
20
अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कायद्यानुसार कोणाचे असतात प्रथम अधिकार?
Daily Top 2Weekly Top 5

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 18:43 IST

अभोणा : धरणाचा तालुका म्हणून ओळख असलेल्या कळवण तालुक्यात पावसाळयाचा निम्मा हंगाम संपत आला तरी सरासरीच्या अर्धाही पाऊस झाला नसून अद्याप नदी-नाले, सिंचन विहीरींनाही पाणी उतरलेले नाही. दुसरीकडे तालुक्यासह संपूर्ण कसमा पट्टा,खान्देशास पाण्यासाठी वरदान ठरणार्या चणकापूर व पुनंद प्रकल्पात अत्यल्प पाणी साठा आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

ठळक मुद्देपावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

अभोणा : धरणाचा तालुका म्हणून ओळख असलेल्या कळवण तालुक्यात पावसाळयाचा निम्मा हंगाम संपत आला तरी सरासरीच्या अर्धाही पाऊस झाला नसून अद्याप नदी-नाले, सिंचन विहीरींनाही पाणी उतरलेले नाही. दुसरीकडे तालुक्यासह संपूर्ण कसमा पट्टा,खान्देशास पाण्यासाठी वरदान ठरणार्या चणकापूर व पुनंद प्रकल्पात अत्यल्प पाणी साठा आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.1973 सालात प्रथमच चणकापूर प्रकल्प कोरडाठाक झाला होता. तर पुनंद प्रकल्पात मृतसाठा होता. त्यामुळे बळीराजासह सर्वसामान्य हवालिदल झाले होते. मात्र 21 ते 31 जुलै 2019 दरम्यान कोसळधार झालेल्या पावसाने या प्रकल्पांमध्ये पाणी साठ्यात वाढ झाल्याने हजारो दलघफू पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या तालुक्यांसह 82 गावातील पाणीयोजनांना संजीवनी मिळाली होती. तर या पावसाने तालुक्यातील धनोली, भेगू, गोबापूर, माळेगाव, बोरदैवत, मार्कंडपिंपरी, धार्डेदिगर, खिराड, ओतूर, भांडणे, जामलेवणी, नांदूरी हे लघूप्रकल्प पूर्णक्षमतेने भरले होते. यंदा 2814 दलधफू क्षमतेच्या चणकापूर प्रकल्पात आजअखेर 590 दलधफू पाणी साठा असून 320 मिमी पाऊस झाला आहे. गतवर्षी या काळात 365मिमी पाऊस, तर पाणीसाठा 1191 दलघफू होता. दरम्यान, गिरणा नदीपात्रातून 2500 क्युसेकने तर चणकापूर उजव्या कालव्यातून 60 क्युसेकने विसर्ग सुरु होता. तसेच 1404 दलघफू क्षमतेच्या पुनंद प्रकल्पात आजअखेर 422 दलघफू साठा असून गतवर्षी या काळात 653 दलघफू पाणीसाठा होता. त्यातूनही मोठ्याप्रमाणात विसर्ग सुरु होता. पावसाने ओढ दिल्याने तालुक्यातील लघु सिंचन प्रकल्प अद्याप कोरडेच आहेत. त्यामुळे बळीराजासह सर्वसामान्य वरूणराजाच्या कोसळण्याची आस बाळगून आहेत.

टॅग्स :water shortageपाणीकपातDamधरण