शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

गोवंश हत्या करणाऱ्यांचा तपास करा, विश्व हिंदू परिषदेचा भगूर येथे मोर्चा

By संजय पाठक | Updated: October 27, 2022 17:26 IST

गोवंश हत्या करणाऱ्यांचा तपास करावा यासाठी विश्व हिंदू परिषदेने मोर्चा काढला. 

नाशिक : चार दिवसांपूर्वी म्हणजेच वसुबारसच्या दिवशी नाशिक शहराजवळ भगूर येथे अज्ञात व्यक्तीने गो वंशाची कत्तल करून फेकल्याची घेतल्याची घटना घडली होती. त्याचा अद्याप तपास न लागल्याने विश्व हिंदू परिषद आणि विविध समूहाचारी संघटनांच्या वतीने आज भगूर पोलीस ठाण्यावर हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला. पोलीस तपासात अपयश येत असल्याने येत्या सोमवारी (दि 31) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. काही समाजकंटकांनी समाजात दुही निर्माण व्हावी यासाठी हे कृत्य जाणीवपूर्वक वसुबारसच्या दिवशी केल्याचा या संघटनांचा आरोप आहे.

वसुबारसच्या दिवशी हिंदुत्ववादी संघटनांनी रोष व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक करून कारवाई करू असे आश्वासन दिले होते. मात्र चार दिवसात कोणत्याही प्रकारचा तपास लागलेला नसून अद्याप आरोपींना अटक झाली नाही. महिनाभरापूर्वी दोन वाडे या गावात गोवंशाची कत्तल करून नेणारा ट्रक सापडला होता, त्यातील आरोपीही अद्याप सापडलेले नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आज आक्रोश मोर्चा काढला. विहिपचे नेते एकनाथ शेटे तसेच अन्य हिंदुत्ववादी संघटनांचे नेते मोर्चात उपस्थित होते.

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Nashikनाशिकcow vigilantesगोरक्षकांचा हिंसाचारcowगायMorchaमोर्चा