शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
6
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
7
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
8
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
9
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
10
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
11
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
12
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
13
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
14
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
15
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
16
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
17
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
18
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
19
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
20
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...

विवाह सोहळ्यांच्या आनंदावर विरजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 10:41 PM

नाशिक : विवाह सोहळ्याच्या उपस्थितीबाबत केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशांमध्ये स्पष्टटा नसल्यामुळे मंगल कयार्लय संचालक आणि नागरीकांमध्येही संभ्रमावस्था निमार्ण झाली असून यामुळे विवाह सोहळ्यांच्या आनंदावर विरजन पडले आहे. दरम्यान मंगल कायालर्यांनी विवाह मोजक्या व?्हाडींच्या उपस्थितीत विवाह सोहळ्यांच्या आॅर्डर स्विकारण्यास सुरुवात केली असून हळदीसाठी मुक्कामी राहाण्याची परवानगी मात्र नाकारली जात आहे.

ठळक मुद्देमंगल कायार्लय : उपस्थितांच्या संख्येबाबत संभ्रमावस्था

नाशिक : विवाह सोहळ्याच्या उपस्थितीबाबत केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशांमध्ये स्पष्टटा नसल्यामुळे मंगल कयार्लय संचालक आणि नागरीकांमध्येही संभ्रमावस्था निमार्ण झाली असून यामुळे विवाह सोहळ्यांच्या आनंदावर विरजन पडले आहे. दरम्यान मंगल कायालर्यांनी विवाह मोजक्या व?्हाडींच्या उपस्थितीत विवाह सोहळ्यांच्या आॅर्डर स्विकारण्यास सुरुवात केली असून हळदीसाठी मुक्कामी राहाण्याची परवानगी मात्र नाकारली जात आहे.मार्च महिन्यापासून राज्यात लॉकडाउन सुरु असल्यामुळे ऐन हंगामात मंगल कायार्लयत बंद ठेवावी लागली. अनलॉक प्रक्रीयेनंतर मोजक्या व?्हाडींच्या उपस्तथतीत विवाह सोहळ्यांना परवानगी देण्यात आली असली तरी याबाबत केंद्र आणि राज्य शासनाचे वेगवेगळे आदेश असल्याने उपस्थितांच्या संख्येबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. केंद्राने मंगल कायालर्यांच्या क्षमतेपेक्षा अध्या र्संख्येला परवानगी दिली असल्याचे सांगितले जात असले तरी महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती पहाता राज्य शासनाने मात्र अद्याप ५० व?्हाडींच्या उपस्थितीला मान्यता दिली आहे. मंगल कायालर्यांकडून सध्या राज्य शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी केली जात असून मोजक्यात उपिस्थतीमध्ये होणा?्या विवाहांसाठी कायार्लय उपलब्ध करुन दिले जात आहे. पुवी हळदी समारंभासाठी एक दिवस अगोदर कायार्लय उपलब्ध करुन दिले जात होते. आता कायालर्यावर मुक्कामी राहाता येणार नसल्याचे स्पष्ट सांगितले जात असून ज्यांना हळदी समारंभ करावयाचा आहे त्यांनी विवाह सोहळ्याच्या दिवशीच तो करावा असा सूचना कायालर्याकडून दिल्या जात आहेत. कोरोनाच्या या संकटामुळे विवाह सोहळ्यांच्या आनंदावर विरजन पडले असून अगदी कमीत कमीत उपस्थितांमध्ये विवाह सोहळा उरकण्याकडे कल वाढु लागला आहे. मंगल कायालर्यांना याचा मोठा आथिर्क फटका सहन करावा लागत असून आधीच एप्रिल मे चा हंगाम वाया गेल्याने त्यांच्यावर आथिक संकट कोसळले आहे.महाराष्ट्रात रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे शासनाने केवळ ५० लोकांच्या उपस्थतीला परवानगी दिली आहे. आपली काळजी आपणच घ्यायला हवी यासाठी मुक्कामी रहाण्याची आम्ही परवानगी देत नाही. या महिन्यात लग्न मुहुर्त आहेत. मोजक्या उपस्थितांच्या विवाह सोहळ्यांचे नियोजन केले जाते. - अमित कमळे, मंगल कायारलय संचालकउपस्थितांची लक्षात घेउन मंगल कायालर्यांनी संपूर्ण पॅकेज बदलले आहेत. सर्व कार्यक्रम एकाच दिवशी उरकले जात असून मुक्कामी रहाण्याची परवानगी दिली जात नाही. जर कणी अधिक उपस्थितांचा आग्रह धरला तर त्यांनी स्वत: तशी परवानगी काढावी असे सूचविले जाते. - हर्षल पवार, मंगल कायार्लय संचालकलॉकडाऊनमुळे वर्षभरापासून व्यवसाय बंद आहे. यामुळे मंडप, केटरींग या व्यवसायातील कामगार बेरोजगार झाले आहेत. संपूर्ण व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. जेथे १५०० उपस्थतीत विवाह सोहळे होत होते तेथे आज ५० लोकांच्या उपस्थतीत समारंभ होत असल्याने याचा मोठा फटका बसला आहे. - सुशांत अवसरे, मंगल कायार्लय संचालक

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय