शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

धुळीमुळे निळवंडीतील द्राक्षबागा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 22:20 IST

दिंडोरी : दिंडोरी-निळवंडी-हातनोरे या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या खराब रस्त्यामुळे धुळीचे साम्राज्य सर्वत्र पसरले असून शेतकर्?यांच्या द्राक्षबागांनाही या धुळीचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. त्यामुळे त्वरीत या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी व वाहनचालकांनी केली आहे.

ठळक मुद्देव्यापारी वर्ग या द्राक्षबागा खरेदीसाठी दुर्लक्ष करीत असतात.

दिंडोरी : दिंडोरी-निळवंडी-हातनोरे या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या खराब रस्त्यामुळे धुळीचे साम्राज्य सर्वत्र पसरले असून शेतकर्?यांच्या द्राक्षबागांनाही या धुळीचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. त्यामुळे त्वरीत या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी व वाहनचालकांनी केली आहे.गेल्या कित्येक वर्षापासून दिंडोरी-निळवंडी-हातनोरे, निळवंडी-पाडे या रस्त्याच्या दुरावस्थेची समस्या कायम आहे. अनेक वेळा येथील शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधींकडे तक्र ारी करु नही काहीच उपयोग होत नाही. अधिकाºयांकडून उडवाउडवीचे उत्तरे दिली जातात. नागरीकांच्या प्रश्नांना संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी केराची टोपली दाखवत आहे. अतिषय महत्वाचा असणारा हा रस्ता वाहतुक व बाजारपेठेच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो. पण याबाबत कोणालाही सोयरे सुतूक नाही. सध्या द्राक्ष काढणीला वेग आला आहे.सून या रस्त्यामुळे परराज्यातील व्यापारी या भागात फिरकत नसल्याने शेतकर्?यांची आर्थिक कोंडी होत आहे. हातातोंडाशी आलेला घास या धुळीने हिरावून घेतला आहे. नागरिकांच्या आरोग्यावर या धुळीचा परिणाम होत असल्याने रु ग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे दिंडोरी-निळवंडी-हातनोरे या रस्त्याची दुरु स्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी व शेतकर्?यांनी केली आहे.दिंडोरी-निळवंडी-हातनोरे हा रस्ता अतिशय खराब झाला आहे. या खराब रस्त्यामुळे धुळीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या धुळीमुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या द्राक्षबागा संकटात आल्या आहे. या धुळीमुळे घड खराब होतात. त्यामुळे व्यापारी वर्ग या द्राक्षबागा खरेदीसाठी दुर्लक्ष करीत असतात.सुनील कृष्णा पाटील शेतकरी, निळवंडीदिंडोरी निळवंडी हातनोरे रस्ता अत्यंत महत्वाचा आहे मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सदर रस्त्याची दुरावस्था झाली आहे सदर रस्ता नूतनिकरणाबाबत माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या आढावा बैठकीत अधिकार्यांनी सदर रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेत मंजूर झाल्याचे सांगत लवकरच काम सुरू होईल असे आश्वासन दिले होते मात्र अद्याप सदर रस्त्याचे काम सुरू न झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीGreen Planetग्रीन प्लॅनेट