शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

धुळीमुळे निळवंडीतील द्राक्षबागा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 22:20 IST

दिंडोरी : दिंडोरी-निळवंडी-हातनोरे या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या खराब रस्त्यामुळे धुळीचे साम्राज्य सर्वत्र पसरले असून शेतकर्?यांच्या द्राक्षबागांनाही या धुळीचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. त्यामुळे त्वरीत या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी व वाहनचालकांनी केली आहे.

ठळक मुद्देव्यापारी वर्ग या द्राक्षबागा खरेदीसाठी दुर्लक्ष करीत असतात.

दिंडोरी : दिंडोरी-निळवंडी-हातनोरे या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या खराब रस्त्यामुळे धुळीचे साम्राज्य सर्वत्र पसरले असून शेतकर्?यांच्या द्राक्षबागांनाही या धुळीचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. त्यामुळे त्वरीत या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी व वाहनचालकांनी केली आहे.गेल्या कित्येक वर्षापासून दिंडोरी-निळवंडी-हातनोरे, निळवंडी-पाडे या रस्त्याच्या दुरावस्थेची समस्या कायम आहे. अनेक वेळा येथील शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधींकडे तक्र ारी करु नही काहीच उपयोग होत नाही. अधिकाºयांकडून उडवाउडवीचे उत्तरे दिली जातात. नागरीकांच्या प्रश्नांना संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी केराची टोपली दाखवत आहे. अतिषय महत्वाचा असणारा हा रस्ता वाहतुक व बाजारपेठेच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो. पण याबाबत कोणालाही सोयरे सुतूक नाही. सध्या द्राक्ष काढणीला वेग आला आहे.सून या रस्त्यामुळे परराज्यातील व्यापारी या भागात फिरकत नसल्याने शेतकर्?यांची आर्थिक कोंडी होत आहे. हातातोंडाशी आलेला घास या धुळीने हिरावून घेतला आहे. नागरिकांच्या आरोग्यावर या धुळीचा परिणाम होत असल्याने रु ग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे दिंडोरी-निळवंडी-हातनोरे या रस्त्याची दुरु स्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी व शेतकर्?यांनी केली आहे.दिंडोरी-निळवंडी-हातनोरे हा रस्ता अतिशय खराब झाला आहे. या खराब रस्त्यामुळे धुळीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या धुळीमुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या द्राक्षबागा संकटात आल्या आहे. या धुळीमुळे घड खराब होतात. त्यामुळे व्यापारी वर्ग या द्राक्षबागा खरेदीसाठी दुर्लक्ष करीत असतात.सुनील कृष्णा पाटील शेतकरी, निळवंडीदिंडोरी निळवंडी हातनोरे रस्ता अत्यंत महत्वाचा आहे मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सदर रस्त्याची दुरावस्था झाली आहे सदर रस्ता नूतनिकरणाबाबत माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या आढावा बैठकीत अधिकार्यांनी सदर रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेत मंजूर झाल्याचे सांगत लवकरच काम सुरू होईल असे आश्वासन दिले होते मात्र अद्याप सदर रस्त्याचे काम सुरू न झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीGreen Planetग्रीन प्लॅनेट