शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

संतप्त शेतकऱ्यांनी फेकला रस्त्यावर भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 01:15 IST

माथाडी कामगारांचा संप सुरू असल्याने मुंबई येथील वाशी मार्केट बंद ठेवण्यात आले असतानाही व्यापाºयांनी त्याची माहिती शेतकºयांना दिली नाही, परिणामी जिल्ह्यातील शेतकºयांनी नेहमीप्रमाणे त्यांचा भाजीपाला वाशी मार्केटला नेला व तेथून माघारी परतावे लागल्याने संतप्त शेतकºयांनी बुधवारी मुंबई-महामार्गावरील गरवारे पॉइंट येथे रस्त्यावर भाजीपाला फेकून रास्ता रोको आंदोलन केले.

नाशिक : माथाडी कामगारांचा संप सुरू असल्याने मुंबई येथील वाशी मार्केट बंद ठेवण्यात आले असतानाही व्यापाºयांनी त्याची माहिती शेतकºयांना दिली नाही, परिणामी जिल्ह्यातील शेतकºयांनी नेहमीप्रमाणे त्यांचा भाजीपाला वाशी मार्केटला नेला व तेथून माघारी परतावे लागल्याने संतप्त शेतकºयांनी बुधवारी मुंबई-महामार्गावरील गरवारे पॉइंट येथे रस्त्यावर भाजीपाला फेकून रास्ता रोको आंदोलन केले. अंबड पोलिसांनी रास्ता रोको करणाºया शेतकºयांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.  माथाडी कामगारांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून संप पुकारलेला आहे. या संपाबाबतची माहिती शेतकºयांना नसल्याने शेतकºयांनी त्यांच्या शेतातील कोबी, फ्लॉवर, वांगे, वाल आदींसह शेतातील भाजीपाला काढला होता. नेहमीप्रमाणे शेतकरी हे त्यांचा माल वाशी मार्केमध्ये घेऊन गेले असता वाशी मार्केट बंद असल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती नाशिक शहर व तालुक्यातील शेतकºयांना समजेपर्यंत त्यांनी त्यांच्या शेतातील माल काढला होता.माथाडी कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे त्र्यंबकेश्वर येथील गणेशगाव शिवनगाव, गणेशगाव (नाशिक), ओझरखेड, राजेवाडी, पिंपळगाव, गंगाम्हाळुंगे, देवरगाव, शेरपाड, रोहली आदींसह परिसरातील तालुक्यांमधील शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.जोरदार घोषणाबाजीव्यापाºयांनी संपाबाबतची माहिती दिली नसल्याने शेतकºयांनी व्यापाºयांवर नाराजी व्यक्त करीत बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास गरवारे पॉइंट येथे त्यांच्याकडील भाजीपाला रस्त्यावर फेकत रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे तासभर सुरू असलेल्या या आंदोलनात शेतकºयांनी शासन तसेच व्यापा-यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत नुकसानभरपाईची मागणी केली.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपvegetableभाज्या