शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
2
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
3
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
4
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
5
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
6
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
7
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
8
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
9
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
10
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
11
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
12
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
13
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
14
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
15
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
16
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
17
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
18
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
19
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
20
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा

वाजगावला लोकसहभागातून वनराई बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 18:28 IST

देवळा तालुका हा अवर्षण प्रवण प्रदेश, पावसाचे प्रमाण अत्यल्प, यामुळे सतत दुष्काळ सदृश परीस्थिती. सद्या सुरू असलेल्या रिमझीम पावसामुळे नाल्यांतून वाहणारे पाणी लोकसहभाग व श्रमदानातून वनराई बंधारे बांधून पाणी अडवण्याचे काम तालुक्यातील वाजगाव येथील शेतकº्यांनी सुरू केले आहे.

ठळक मुद्देपाणी वाचविण्यासाठी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

देवळा : देवळा तालुका हा अवर्षण प्रवण प्रदेश, पावसाचे प्रमाण अत्यल्प, यामुळे सतत दुष्काळ सदृश परीस्थिती. सद्या सुरू असलेल्या रिमझीम पावसामुळे नाल्यांतून वाहणारे पाणी लोकसहभाग व श्रमदानातून वनराई बंधारे बांधून पाणी अडवण्याचे काम तालुक्यातील वाजगाव येथील शेतकº्यांनी सुरू केले आहे.परीसरात पडणार्या पावसाचा प्रत्येक थेंब अडवून पाणी तेथे वनराई बंधारा हा संकल्प ठेवून दुष्काळावर मात करण्याचा निश्चय वाजगाव येथील ग्रामस्थांनी केला आहे.गत सहा ते सात दिवसापासून वाजगाव व परिसरात सुरु असलेली रिमझिम पाऊसाच्या सरी पडल्याने काही पाणी जमिनीत मुरले, पण डोंगर उतारावरील पाणी नाल्याद्वारे वाहून जाते. नाल्यांचे वाहून जाणारे पाणी अडवून जमिनीत जिरवल्यास त्याचा शिवारात फायदा होईल म्हणून, शासनाचा एक रु पयाही निधी न घेता श्रमदानातून व लोकसहभागातून जल युक्त शिवार अभियानांतर्गत वाजगाव येथील शेतकऱ्यांनी नाल्यातून वाहून जाणारे पावसाचे पाणी वनराई बंधारा बांधून अडवण्याचे काम सुरू केले आहे.वाजगाव येथील शिवशी शिवारात असलेल्या नाल्यावर श्रमदानातून अशोक महाले, बापू देवरे, विजय आहेर, शिवाजी आहेर, राजेंद्र महाले, गोरख बच्छाव आदि शेतकर्यांनी प्लास्टिकच्या गोण्या मातीने भरून वनराई बंधार्यातून वाहून जाणारे पाणी अडवले आहे. अश्याप्रकारे वाहून जाणारे पाणी सर्वानीच अडवल्यास येणाº्या काळात पाणी टंचाईची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. शिवारातही पाण्याची कमतरता जाणवणार नाही. कमी पाऊसात वनराई बंधार्याची मदत मिळणार अशी शिवारासह गावात चर्चा आहे.विहीरी लवकरच तळ गाठतातवाजगावचे ५०टक्के जमिन क्षेत्र चणकापूर उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात येते. परंतु कालव्याला नियमति आवर्तन नसल्यामुळे कालव्याचे पाणी बंद झाल्यानंतर लाभक्षेत्रातील विहीरी लवकरच तळ गाठतात. यामुळे पाणी टंचाई निर्माण होउन पीके सोडून द्यावी लागतात.वनराई बंधार्यांमुळे परिसरात शाश्वत पाण्याचा स्रोत निर्माण होउन शेतीसाठी सिंचनाची सोय होत असल्याचा अनुभव गतवर्षी आल्यामुळे वाजगाव येथील शेतकरी आता दरवर्षी नाल्यावर वनराई बंधारे बांधण्यावर भर देउ लागले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी