शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

वाजगावला लोकसहभागातून वनराई बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 18:28 IST

देवळा तालुका हा अवर्षण प्रवण प्रदेश, पावसाचे प्रमाण अत्यल्प, यामुळे सतत दुष्काळ सदृश परीस्थिती. सद्या सुरू असलेल्या रिमझीम पावसामुळे नाल्यांतून वाहणारे पाणी लोकसहभाग व श्रमदानातून वनराई बंधारे बांधून पाणी अडवण्याचे काम तालुक्यातील वाजगाव येथील शेतकº्यांनी सुरू केले आहे.

ठळक मुद्देपाणी वाचविण्यासाठी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

देवळा : देवळा तालुका हा अवर्षण प्रवण प्रदेश, पावसाचे प्रमाण अत्यल्प, यामुळे सतत दुष्काळ सदृश परीस्थिती. सद्या सुरू असलेल्या रिमझीम पावसामुळे नाल्यांतून वाहणारे पाणी लोकसहभाग व श्रमदानातून वनराई बंधारे बांधून पाणी अडवण्याचे काम तालुक्यातील वाजगाव येथील शेतकº्यांनी सुरू केले आहे.परीसरात पडणार्या पावसाचा प्रत्येक थेंब अडवून पाणी तेथे वनराई बंधारा हा संकल्प ठेवून दुष्काळावर मात करण्याचा निश्चय वाजगाव येथील ग्रामस्थांनी केला आहे.गत सहा ते सात दिवसापासून वाजगाव व परिसरात सुरु असलेली रिमझिम पाऊसाच्या सरी पडल्याने काही पाणी जमिनीत मुरले, पण डोंगर उतारावरील पाणी नाल्याद्वारे वाहून जाते. नाल्यांचे वाहून जाणारे पाणी अडवून जमिनीत जिरवल्यास त्याचा शिवारात फायदा होईल म्हणून, शासनाचा एक रु पयाही निधी न घेता श्रमदानातून व लोकसहभागातून जल युक्त शिवार अभियानांतर्गत वाजगाव येथील शेतकऱ्यांनी नाल्यातून वाहून जाणारे पावसाचे पाणी वनराई बंधारा बांधून अडवण्याचे काम सुरू केले आहे.वाजगाव येथील शिवशी शिवारात असलेल्या नाल्यावर श्रमदानातून अशोक महाले, बापू देवरे, विजय आहेर, शिवाजी आहेर, राजेंद्र महाले, गोरख बच्छाव आदि शेतकर्यांनी प्लास्टिकच्या गोण्या मातीने भरून वनराई बंधार्यातून वाहून जाणारे पाणी अडवले आहे. अश्याप्रकारे वाहून जाणारे पाणी सर्वानीच अडवल्यास येणाº्या काळात पाणी टंचाईची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. शिवारातही पाण्याची कमतरता जाणवणार नाही. कमी पाऊसात वनराई बंधार्याची मदत मिळणार अशी शिवारासह गावात चर्चा आहे.विहीरी लवकरच तळ गाठतातवाजगावचे ५०टक्के जमिन क्षेत्र चणकापूर उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात येते. परंतु कालव्याला नियमति आवर्तन नसल्यामुळे कालव्याचे पाणी बंद झाल्यानंतर लाभक्षेत्रातील विहीरी लवकरच तळ गाठतात. यामुळे पाणी टंचाई निर्माण होउन पीके सोडून द्यावी लागतात.वनराई बंधार्यांमुळे परिसरात शाश्वत पाण्याचा स्रोत निर्माण होउन शेतीसाठी सिंचनाची सोय होत असल्याचा अनुभव गतवर्षी आल्यामुळे वाजगाव येथील शेतकरी आता दरवर्षी नाल्यावर वनराई बंधारे बांधण्यावर भर देउ लागले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी