शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागात सौर ऊर्जेचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 02:02 IST

विजेची अनिश्चितता, अवेळी होणाºया वीजपुरवठ्यामुळे शेतीवर परिणाम होत असल्याने जिल्ह्यातील शेतकºयांनी सौर ऊर्जेचा पर्याय स्वीकारला आहे. पारंपरिक ऊर्जास्रोताला प्राधान्य देण्यासाठी केंद्र, राज्य सरकारच्या योजनेचाही त्यांना लाभ होत असून, जिल्ह्यात ९३ शेतकºयांनी सौरचा वापर करीत सिंचन केले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना शाश्वत वीज : सिंचनाच्या सुविधेमुळे उत्पादनात वाढ

नाशिक : विजेची अनिश्चितता, अवेळी होणाºया वीजपुरवठ्यामुळे शेतीवर परिणाम होत असल्याने जिल्ह्यातील शेतकºयांनी सौर ऊर्जेचा पर्याय स्वीकारला आहे. पारंपरिक ऊर्जास्रोताला प्राधान्य देण्यासाठी केंद्र, राज्य सरकारच्या योजनेचाही त्यांना लाभ होत असून, जिल्ह्यात ९३ शेतकºयांनी सौरचा वापर करीत सिंचन केले आहे.अपारंपरिक ऊर्जास्रोत निर्मितीला चालना देण्यासाठी सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांना प्राधान्य दिले असून, सौर ऊर्जेसाठी शेतकºयांना प्रोत्साहितदेखील केले जात आहे.याचा लाभ जिल्ह्णातील शेतकºयांकडून घेतला जात आहे, तर काही शेतकºयांनी आपल्या आर्थिक कुवतीनुसार सौर पॅनल उभारले आहेत. केंद्र सरकारच्या अटल सौर कृषिपंप योजनेतून नाशिक जिल्ह्णातील दुर्गम भागातील ९३ शेतकºयांना शेतीच्या सिंचनासाठी सौरकृषी पंप उपलब्ध करून दिले आहेत. यासाठी ४ कोटी ४७ लाख निधी खर्च करण्यात आला आहे. सौर ऊर्जेच्या साह्णाने सिंचन करण्याची सुविधा मिळाल्याने उत्पादनात वाढ होण्यास मदत मिळाली आहे.शेतीसाठी सौर ऊर्जा एक उत्तम पर्याय असल्यामुळे शेतकºयांना दिवसाच्या वेळी अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी वीज कंपनीच्या उपकेंद्राच्या ठिकाणी सौर ऊर्जानिर्मितीदेखील प्रस्तावित करण्यात आली आहे. या उपकेंद्रातून शेतीला वीजपुरवठा करण्यासाठी स्वतंत्रपणे सौर वीज वाहिनी उभारण्यात येणार आहे.जिल्ह्यात सर्वाधिक सौरशेती सिन्नरमध्येसौरकृषी योजनेतून जिल्ह्यातील शेतकºयांना आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार केंद्र सरकारच्या योजनेतून मंजूर झालेल्या सौरसंचापैकी सर्वाधिक १५ सौरपंच हे एकट्या सिन्नर तालुक्यात आहेत. तीन ते पाच एकर शेतीसाठी शेतकºयांनी सौरसंचाचा वापर सुरू केला आहे. या शेतकºयांना ९५ टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळालीदेखील आहे. विजेवर उपलब्ध राहणाºया शेतकºयांना आता दिलासा मिळाला असून, पूर्वी रात्रीच्या सुमारास शेतीला मिळणारी वीज सौरच्या माध्यमातून दिवसा उपलब्ध झाल्याने शेतकºयांच्या दैनंदिन व्यवहारातही सकारात्मक बदल झाले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज