शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

दुर्गम भागात सौर ऊर्जेचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 02:02 IST

विजेची अनिश्चितता, अवेळी होणाºया वीजपुरवठ्यामुळे शेतीवर परिणाम होत असल्याने जिल्ह्यातील शेतकºयांनी सौर ऊर्जेचा पर्याय स्वीकारला आहे. पारंपरिक ऊर्जास्रोताला प्राधान्य देण्यासाठी केंद्र, राज्य सरकारच्या योजनेचाही त्यांना लाभ होत असून, जिल्ह्यात ९३ शेतकºयांनी सौरचा वापर करीत सिंचन केले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना शाश्वत वीज : सिंचनाच्या सुविधेमुळे उत्पादनात वाढ

नाशिक : विजेची अनिश्चितता, अवेळी होणाºया वीजपुरवठ्यामुळे शेतीवर परिणाम होत असल्याने जिल्ह्यातील शेतकºयांनी सौर ऊर्जेचा पर्याय स्वीकारला आहे. पारंपरिक ऊर्जास्रोताला प्राधान्य देण्यासाठी केंद्र, राज्य सरकारच्या योजनेचाही त्यांना लाभ होत असून, जिल्ह्यात ९३ शेतकºयांनी सौरचा वापर करीत सिंचन केले आहे.अपारंपरिक ऊर्जास्रोत निर्मितीला चालना देण्यासाठी सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांना प्राधान्य दिले असून, सौर ऊर्जेसाठी शेतकºयांना प्रोत्साहितदेखील केले जात आहे.याचा लाभ जिल्ह्णातील शेतकºयांकडून घेतला जात आहे, तर काही शेतकºयांनी आपल्या आर्थिक कुवतीनुसार सौर पॅनल उभारले आहेत. केंद्र सरकारच्या अटल सौर कृषिपंप योजनेतून नाशिक जिल्ह्णातील दुर्गम भागातील ९३ शेतकºयांना शेतीच्या सिंचनासाठी सौरकृषी पंप उपलब्ध करून दिले आहेत. यासाठी ४ कोटी ४७ लाख निधी खर्च करण्यात आला आहे. सौर ऊर्जेच्या साह्णाने सिंचन करण्याची सुविधा मिळाल्याने उत्पादनात वाढ होण्यास मदत मिळाली आहे.शेतीसाठी सौर ऊर्जा एक उत्तम पर्याय असल्यामुळे शेतकºयांना दिवसाच्या वेळी अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी वीज कंपनीच्या उपकेंद्राच्या ठिकाणी सौर ऊर्जानिर्मितीदेखील प्रस्तावित करण्यात आली आहे. या उपकेंद्रातून शेतीला वीजपुरवठा करण्यासाठी स्वतंत्रपणे सौर वीज वाहिनी उभारण्यात येणार आहे.जिल्ह्यात सर्वाधिक सौरशेती सिन्नरमध्येसौरकृषी योजनेतून जिल्ह्यातील शेतकºयांना आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार केंद्र सरकारच्या योजनेतून मंजूर झालेल्या सौरसंचापैकी सर्वाधिक १५ सौरपंच हे एकट्या सिन्नर तालुक्यात आहेत. तीन ते पाच एकर शेतीसाठी शेतकºयांनी सौरसंचाचा वापर सुरू केला आहे. या शेतकºयांना ९५ टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळालीदेखील आहे. विजेवर उपलब्ध राहणाºया शेतकºयांना आता दिलासा मिळाला असून, पूर्वी रात्रीच्या सुमारास शेतीला मिळणारी वीज सौरच्या माध्यमातून दिवसा उपलब्ध झाल्याने शेतकºयांच्या दैनंदिन व्यवहारातही सकारात्मक बदल झाले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज