शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

नाशिकमध्ये अवकाळी पावसाचा फटका; कांदा, गहू, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 14:25 IST

गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते.

येवला (नाशिक):- येवला परिसरात रात्रीच्या वेळी वादळी वाऱ्यासह विजेचा गडगडाट अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या कांदा, गहू आणि द्राक्ष पिकांना फटका बसला आहे. तर काढणीला आलेला कांदयाचे नुकसान झाले असून गहू देखील या पाऊसामुळे भुईसपाट झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. परत एकदा आस्मानी संकटांचा फटका बळीराजाला बसला आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार रात्रीच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसाने मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आता कुढे मागील पावसापासून सावरत न सावरत परत एकदा ह्या पावसाच्या तडाख्याने काढणीला आलेला कांद्याला मोठा फटका बसला आहे.तर गहू पिकाला देखील रात्रीच्या पावसामुळे पूर्णपणे पीक जमीनदोस्त झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे गव्हाचे आव्हरेज देखील या पावसामुळे घटणार आहे. 

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिक