शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षक भिंतीअभावी विद्यार्थी असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:09 IST

येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही गावच्या वेशीपासून मुख्य रस्त्यालगत असल्याने दररोज येथून दोन चाकी, चार चाकी वाहने यांची मोठी रहदारी असल्याने काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शाळेला संरक्षक भिंत बांधण्याची आवश्यकता आहे.

मानोरी : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही गावच्या वेशीपासून मुख्य रस्त्यालगत असल्याने दररोज येथून दोन चाकी, चार चाकी वाहने यांची मोठी रहदारी असल्याने काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शाळेला संरक्षक भिंत बांधण्याची आवश्यकता आहे.चिमुकल्या मुलांना खेळण्यासाठी जागेची असलेली कमतरता काही प्रमाणात दूर केली आहे. शाळेच्या पूर्व आणि दक्षिण दिशेला गावातील मुख्य रस्ते असल्याने शाळेला संरक्षक भिंतीची गरज असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. सध्या शाळेच्या दोन्ही बाजूने दगड-गोटे आणि काटेरी झुडपे लावून संरक्षण भिंत तयार केली आहे. तरी ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून शाळेला संरक्षक भिंत बांधावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तालुक्यातील मानोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सुरु असलेले ििडजटल ,ईिलर्नंग ,रंगरंगोटी चे काम हे अंतिम टप्प्यात आले असून लवकरच इयत्ता पिहली ते चौथीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना ईिलर्नंग द्वारे शिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे शाळेचे इतर काम पूर्णत्वास जात असून निधी अभावी संरक्षण भिंतिचे काम रखडले असून ग्रामपंचायतीने शाळेस संरक्षण भिंत बांधून द्यावी अशी मागणी पालक व ग्रामस्थाकडून होत आहे.शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबर त्यांच्या आरोग्याची काळजी घेणेदेखील गरजेचे आहे. त्यामुळे रस्त्यालगत शाळा असल्याने संरक्षक भिंत तत्काळ होणे गरजेचे आहे. - अगरचंद शिंदे, मुख्याध्यापक, मानोरी बुद्रुक१४ व्या वित्त आयोगमध्ये सन २०१८-१९ मध्ये मानोरीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संरक्षक भिंतीसाठी तरतूद करण्यात आली असून, ती मंजूर होताच प्राधान्यक्र माने हा प्रश्न त्ववरित मार्गी लावण्यात येईल. - बाळासाहेब कुशारे, ग्रामसेवक, मानोरी बुद्रुक

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी