शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भोजापूर धरणातील गाळ काढण्याची एकमुखी मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 18:04 IST

सिन्नर : तालुक्यातील सर्वात मोठ्या भोजापूर धरणातील गाळ उपसा करण्यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ तालुक्यातील दापूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेतकरी मेळावा घेण्यात आला.

येत्या आठ दिवसात प्रशासनाने धरणातील गाळ काढण्यासंदर्भात उपाययोजना करण्याची मागणी मेळाव्यात करण्यात आली. दापूर येथील मोठेबाबा पटांगणात माजी सरपंच सोमनाथ आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शेतकरी मेळाव्यात परिसरातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. भोजापूर धरणातील गाळ उपश्यासंदर्भात शासन निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ व धरणातील गाळ समृद्धी महामार्गासाठी वापरावा या विषयावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. समृद्धी महामार्गासाठी लागणारा मुरूम, माती ही पाझर तलाव, धरणातून उपसण्यास शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी रॉयल्टीही माफ करण्यात आली आहे. भोजापूर धरणातील गाळ उपश्याची वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून मात्र त्यासंदर्भात सकारात्मक निर्णय होत नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. आठ दिवसात काम सुरू न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मेळाव्यात दिला आहे. मनसेचे तालुकाध्यक्ष विलास सांगळे, दिलीप केदार, मोहन काकड, खरेदी विक्री संघाचे माजी उपाध्यक्ष दत्तु आव्हाड यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यासाठी अंबादास आव्हाड, अनिल सांगळे, संतोष आव्हाड, धर्मा सांगळे, मनसे तालुका उपाध्यक्ष शरद घुगे, कृष्णा पालवे, गणेश मूत्रक, धनंजय बोडके, प्रदीप लोणारे, भीमा आव्हाड, राजू केदार, दीपक केदार, पोपट आव्हाड, सुनिल आव्हाड, वासुदेव आव्हाड, गणेश आव्हाड, सुधाकर आव्हाड आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

टॅग्स :Damधरण