शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

उंबरदरी धरण ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 10:03 PM

सिन्नर तालुक्यातील ठाणगाव परिसराला वरदान ठरलेले उंबरदरी धरण ओव्हरफ्लो झाल्याने शेतकरी समाधानी झाला आहे. गेल्या चार दिवसापासून सतत पडणाऱ्या संततधारेमुळे म्हाळुंगी नदीला पहिल्यांदाच महापूर आला होता. त्यानंतर उंबरदी धरण परिसरातही सतत पडणाºया पावसामुळे धरण क्षेत्रात पाण्याची वाढ होऊन धरण ओव्हरफ्लो झाले आहे.

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव परिसराला वरदान ठरलेले उंबरदरी धरण ओव्हरफ्लो झाल्याने शेतकरी समाधानी झाला आहे. गेल्या चार दिवसापासून सतत पडणाऱ्या संततधारेमुळे म्हाळुंगी नदीला पहिल्यांदाच महापूर आला होता. त्यानंतर उंबरदी धरण परिसरातही सतत पडणाºया पावसामुळे धरण क्षेत्रात पाण्याची वाढ होऊन धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरणावर जीवन प्राधिकरणाची ठाणगावसह पाच गाव पाणीपुरवठा योजना अवलंबून असून, तूर्त तरी योजनेचा पाणीप्रश्न मिटल्यात जमा आहे. उंबरदरी धरण ओव्हरफ्लो झाल्याने व म्हाळुंगी नदीला आलेल्या महापुरामुळे नदीपात्रात पाण्याची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, हे पाणी थेट भोजापूर धरणात जात असल्याने पावसाचा जोर कायम राहिल्यास भोजापूर धरणही ओव्हरफ्लो होण्यास वेळ लागणार नाही.

टॅग्स :DamधरणWaterपाणी