शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जिल्ह्यात दोन हजार ८४ रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 01:53 IST

काेरोनाबळींची संख्या बुधवारी  (दि. १९)  पुन्हा ४० वर गेल्याने एकूण बळींची संख्या ४,२०२ वर पोहोचली आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत १,६६१ ने वाढ झाली आहे, तर एकूण २,०८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

ठळक मुद्देदिवसभरात १६६१ नवे रुग्ण; ४० बळी

नाशिक : काेरोनाबळींची संख्या बुधवारी  (दि. १९)  पुन्हा ४० वर गेल्याने एकूण बळींची संख्या ४,२०२ वर पोहोचली आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत १,६६१ ने वाढ झाली आहे, तर एकूण २,०८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये ६०५, तर नाशिक ग्रामीणला १,०४९ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात ७ रुग्ण बाधित आहेत. तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात १८, ग्रामीणला २२  असा एकूण ४० जणांचा बळी गेले आहेत.जिल्ह्यात बळींच्या संख्येमध्ये पुन्हा  मोठी वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे.  तीसवर आलेली मृतांची संख्या ४० वर गेल्याने जिल्ह्यात अजूनही कठोर निर्बंधांची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असल्याचा सूर नागरिकांकडूनच व्यक्त होत आहे. उपचारार्थी रुग्णांत घटn जिल्ह्यात गत काही दिवसांपासून बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांचा  आकडा अधिक असल्याने सध्या उपचार घेत असलेल्या एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या १८,०३० वर आली आहे. गत आठवड्यात उपचारार्थी रुग्णसंख्या ७ हजारांहून कमी झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. कोरोनामुक्तीचा दर तब्बल ९४.०७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या