शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
3
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
4
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
5
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
8
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
9
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
10
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
11
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
12
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
13
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
Daily Top 2Weekly Top 5

बारावीतही मुलींचीच बाजी ; नाशिक विभागाच्या निकाला ११ टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 19:07 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल मंगळवारी (दि.३) जाहीर केला असून यावर्षीही विभागात बारावीच्या मुलींनीच बाजी मारली आहे. नाशिक विभागातून यावर्षी ९९.५६ मुलांसह ९९.६७ मुलीं उत्तीर्ण झाल्या असून उत्तीर्ण मुलांपेक्षा मुलींचे प्रमाणे ०११ टक्क्यांनी अधिक आहे.

ठळक मुद्देनंदुरबार प्रथम तर नाशिक तिसऱ्या स्थानी विभागात ९९.५६ मुलांसह ९९.६७ मुलीं उत्तीर्ण

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल मंगळवारी (दि.३) जाहीर केला असून यावर्षीही विभागात बारावीच्या मुलींनीच बाजी मारली आहे. नाशिक विभागातून यावर्षी ९९.५६ मुलांसह ९९.६७ मुलीं उत्तीर्ण झाल्या असून उत्तीर्ण मुलांपेक्षा मुलींचे प्रमाणे ०११ टक्क्यांनी अधिक आहे. नाशिक विभागात नंदुरबार जिल्ह्यातील उतीर्ण विद्या्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक असून येथील ९९. ८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर धुळे ९९.७५ उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह दुसऱ्या स्थानी असून नाशिक ९९.५७ उत्तीर्णांसह तिसऱ्या व जळगाव ९९.५४ टक्क्यांसह चौथ्या स्थानावर आहे.

कोरोना संकटामुळे बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे शासन निर्णयातील मुल्यमापन पद्धतीनुसार दहावीतील सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण, अकरावीच्या वार्षि क मुल्यमापनातील विषय निहाय गुण व बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत मुल्यमापनातील प्राप्त गुणांच्या आधारे बारावीसाठी भारांशानुसार कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमित विद्यालयांनी विद्यार्थ्यांना गुणदान केले होते. त्याआधारे शिक्षण मंडळाने मंगळवारी निकाल जारीर केला. या अंतर्गत मुल्यमापनामुळे अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून हे प्रमाण जवळपास शून्य टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे नाशिक विभागातील नाशिकसह, धुळे , नंदुरबार व जळगाव या चारही जिल्ह्यांमध्ये ९९क्क्क्यांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकHSC Exam Resultबारावी निकालStudentविद्यार्थी