शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

चिचोंडीत तुलशी रामकथा सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 18:32 IST

जळगाव नेऊर : मानव हा जन्म एकदा प्राप्त होतो. कर्म करावे लागतात. मात्र कर्म करताना ते समाज उपयोगी असावे. आपल्या हातातून उत्तम कर्म होण्यासाठी आपण राम कथा, कृष्ण कथा श्रवण केल्या पाहिजेत. आपल्या जीवनात रामकथेचे आचरण करावे, असे महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांनी चिचोंडी येथील रामेश्वर महादेव मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त व जनार्दन स्वामीच्या तिसाव्या पुण्यस्मरणार्थ तुलशी राम कथा सोहळा व जनार्दन स्वामी जीवन चिरत्र व ज्ञानेश्वरी पारायण कार्यक्र मात कथेचे निरु पण करत होते.

ठळक मुद्देरामेश्वर महादेव मंदिर वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम

जळगाव नेऊर : मानव हा जन्म एकदा प्राप्त होतो. कर्म करावे लागतात. मात्र कर्म करताना ते समाज उपयोगी असावे. आपल्या हातातून उत्तम कर्म होण्यासाठी आपण राम कथा, कृष्ण कथा श्रवण केल्या पाहिजेत. आपल्या जीवनात रामकथेचे आचरण करावे, असे महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांनी चिचोंडी येथील रामेश्वर महादेव मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त व जनार्दन स्वामीच्या तिसाव्या पुण्यस्मरणार्थ तुलशी राम कथा सोहळा व जनार्दन स्वामी जीवन चिरत्र व ज्ञानेश्वरी पारायण कार्यक्र मात कथेचे निरु पण करत होते.पालखी मिरवणुकीने स्वामी शिविगरी महाराज यांचे स्वागत करून जनार्दन स्वामी आश्रमापासून ते मंदिरापर्यंत मिरवणुक काढण्यात आली. रविवारी रात्री शंकर व पार्वती यांचा विवाह समारंभ पार पडला.शंकराच्या वेशात गौरव राजगुरू, पार्वतीच्या वेशात प्रसाद मढवई होते. गुरुवारी (दि. ३०) सायंकाळी सात ते आठ या वेळेत स्वामी शिवगिरी महाराज यांचे प्रवचन होऊन महाप्रसादाने कार्यक्र माची सांगता होणार आहे.कार्यक्र म यशस्वीतेसाठी तानाजी गोसावी, ज्ञानेश्वर मढवई, रमेश राजगुरू, सदाशिव कुलकर्णी, चंद्रभागा मढवई, पुंडलिक मढवई, सुभाष मढवई, पुंजाराम मढवई, मुकेश पवार, अजय मढवई, समाधान मढवई, कृष्णा जाधव, आण्णा जाधव, बाबासाहेब जाधव, राजेश्वर मित्र मंडळ व जय बाबाजी भक्त परिवार परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :TempleमंदिरNashikनाशिक