शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

तुतारीचा आवाज जनतेच्या हाती, हसन मुश्रीफ यांचे वक्तव्य

By संकेत शुक्ला | Updated: February 23, 2024 16:39 IST

तुतारीचे काय करायचे हे निवडणुकीत जनताच ठरवेल असा टोला राज्याचे वैदयकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला.

संकेत शुक्ला, नाशिक : शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह दिले आहे, नव्या चिन्हावर निवडणूक लढवताना त्या तुतारीचा आवाज जनतेवर अवलंबून असेल. त्या तुतारीचे काय करायचे हे निवडणुकीत जनताच ठरवेल असा टोला राज्याचे वैदयकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला.

महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी आले असता ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी दिवंगत मनोहर जोशी यांना श्रद्धांजली अर्पन करीत यांनी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष म्हणून अत्यंत चांगले काम केल्याचे उद्गार काढले. राजेंद्र पाटणी यांच्या निधनाबद्दलही त्यांनी शोक व्यक्त केला. पंतप्रधानांनी दिलेल्या सुचनेनुसार वैद्यकीय शिक्षण प्रादेशिक भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याला लवकरच यश येईल. मात्र त्याची लगेच अंमलबजावणी होणार नाही असेही त्यांनी सांगीतले. कट प्रॅक्टिसवर नियंत्रणासाठी स्वतंत्र कायदे केले आहेत. कोणत्या डॉक्टरकडे जायचे याचे स्वातंत्र्य रुग्णांना आहे. त्यामुळे त्यांनी याबाबत विचार करावा असेही मुश्रीफ म्हणाले.

डॉक्टरांनी पुन्हा संपाची हाक दिल्याचे सांगीतल्यावर यासंदर्भात बैठक घेतली आहे. त्यांच्या मागणीनुसार दहा हजार रुपये वाढवून दिले आहेत. रुग्णांचे हाल होवू नये याची काळजी त्यांनी घ्यावी. हा संप लवकरच मिटेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. मराठा आरक्षणासंदर्भात आम्ही दिलेला शब्द पाळला आहे. वेगळे टिकणारे आरक्षण दिले आहे. आता आंदोलन करू नका अशी विनंतीही केली आहे. त्यामुले जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घ्यावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :NashikनाशिकHasan Mushrifहसन मुश्रीफNCPराष्ट्रवादी काँग्रेस