शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

एसटीच्या दांडेलशाहीपुढे प्रवासी वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 20:49 IST

ओझर : नाशिक नंतर झपाट्याने वाढत असलेल्या शहरांमध्ये ओझर, पिंपळगावचा उल्लेख होऊ लागला असताना प्रवाश्यांच्या सेवेसाठी ब्रीद असलेल्या एसटीची साडेसाती अद्याप दोन्ही शहरांना भोगावी लागत असताना सामान्य प्रवासी, नोकरदार, व्यापारी सदर त्रासाला कंटाळले आहे. अनेक वाचकांचा ओझर सांगितल्यावर वाढणारा आवाज प्रवाश्यांना धडकी भरवतो आहे. अंतर लवकर कापण्यासाठी अनेक बस गावात न येताच महामार्गावरून थेट जात असून त्यामुळे कित्येक तास प्रवाश्यांना स्टँड वर ताटकळत उभे राहावे लागत आहे.

ठळक मुद्देओझर : अनेक गाड्या बस स्थानकात न येताच होतात पसार

ओझर : नाशिक नंतर झपाट्याने वाढत असलेल्या शहरांमध्ये ओझर, पिंपळगावचा उल्लेख होऊ लागला असताना प्रवाश्यांच्या सेवेसाठी ब्रीद असलेल्या एसटीची साडेसाती अद्याप दोन्ही शहरांना भोगावी लागत असताना सामान्य प्रवासी, नोकरदार, व्यापारी सदर त्रासाला कंटाळले आहे.अनेक वाचकांचा ओझर सांगितल्यावर वाढणारा आवाज प्रवाश्यांना धडकी भरवतो आहे. अंतर लवकर कापण्यासाठी अनेक बस गावात न येताच महामार्गावरून थेट जात असून त्यामुळे कित्येक तास प्रवाश्यांना स्टँड वर ताटकळत उभे राहावे लागत आहे.प्रत्येक एसटीच्या तिकिट मशीनवर ओझर असा उल्लेख ठळक असताना व ओझर येथे बस स्थानक असून देखील दोन तीन आगाराच्या बसेस वगळता चालक, वाहकांनी महामार्गावर थांबा थाटल्याने प्रवाश्यांना जीव मुठीत घेत प्रवास करावा लागत आहे. असाच अनुभव नाशिक ते मालेगाव बस (एमएच ११/९३१८) मध्ये अनुभवला गेला असून फलकावर ठळकपणे ओझर असा उल्लेख असताना बस सर्रासपणे बाहेरून जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे.सामान्य प्रवाश्यांचे नेमके काय बिघडले आहेत ते न समजण्यापलीकडे गेल्याने सर्वच एसटी प्रवासी वैतागल्याचे चित्र असून रीतसर ओझरचे तिकीट देऊन सटाणा, मालेगाव, साक्र ी आगाराचे काही चालक वाहक सीबीएसला नकार देत असताना बळजबरीने प्रवासी बसलाच तर ताकीद देऊन भर महामार्गवर प्रवाश्यांना उतरवून सुसाट निघून जात आहे. यामुळे प्रवाश्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.तिकिटावर जेथे जात आहे ते आल्यास तो थांबा आहे असे नियम असून आज पर्यंत शेकडो प्रवाश्यांना या अजब नियमांचा सामना करावा लागत आहे. यामुळे सटाणा, साक्र ी, नंदुरबार, मालेगाव, शिरपूर आदी ठिकाणच्या नियमति बसेसना ओझर रीतसर थांबा आहे परंतु प्रवाशाला बसतानाच ओझरला बाहेर उतरावे लागेल असा दम काही वाहक देतात तर अनेक चालक गावात येण्याचा कंटाळा करत असतात.सदर समस्या गंभीर असून प्रशासनाने याकडे लक्ष घालावे जेणेकरून उत्पन्न वाढ, सतत तोट्यात चालणाऱ्या एसटीला काही प्रमाणात हातभार लागविनावाहक बसेस वगळता प्रत्येक मशीनवर ओझर, पिंपळगाव थांब्याचा उल्लेख असताना चालकाला सदर स्थानकात बस घेऊन जाणे अनिवार्य आहे. याने एसटीचे उत्पन्न वाढणार असून नियमानुसार न चालणाºया चालक, वाहकांवर कडक कार्यवाही करण्याचे धोरण सुरू केले आहे. प्रवाश्यांना देखील विनंती आहे की तिकिटावर थांबा असताना चालक वाहकाने बस स्थानकात घेऊन न गेल्यास आपली तक्र ार बस क्र मांकसह द्यावी त्यानंतर कारवाइ नक्की होईल.- नितीन मैन्डविभाग नियंत्रक, नाशिक. 

टॅग्स :MSRDCराज्य रस्ते विकास महामंडळTrafficवाहतूक कोंडी