शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
7
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
8
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
9
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
10
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
11
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
12
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
13
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
14
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
15
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
18
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
19
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
20
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...

स्वाभिमानीतर्फे ठिय्या आंदोलन

By admin | Updated: December 16, 2015 23:01 IST

सटाणा : पाण्याच्या आवर्तनासाठी पुन्हा तारीख पे तारीख

सटाणा : बागलाण तालुक्यातील हरणबारी व केळझर या मध्यम प्रकल्पांच्या पाणी साठ्याचे जिल्हा प्रशासनाकडून गेल्या आठवडयात नियोजन करण्यात आले.त्यानुसार १४ डिसेंबर रोजी हरणबारी धरणातून पिण्यासाठी पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्याचे जाहीर केले होते.मात्र याबाबत जिल्हा प्रशासनाने घुमजाव करत पुन्हा तारीख पे तारीख चे गुऱ्हाळ चालू केले आहे.त्यामुळे संतप्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांनी बुधवारी दुपारी बारा वाजेपासून तहसीलदारांच्या दालनात तब्बल साडे तास ठिय्या देऊन पाणी सोडण्याची मागणी केली.निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी १७ डिसेंबरला पाणी सोडण्याबाबत आदेश काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या मागे घेण्यात आला.जिल्हा प्रशानाने पाण्याचे आवर्तन सोडण्याबाबत पुन्हा चालढकल सुरु केली. यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांनी बुधवारी अचानक संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पागर यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसिदारांच्या दालनात दुपारी बारा वाजेपासून हरणबारी धरणातून तत्काळ पाणी सोडावे या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरु केले. तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार हे नाशिक येथे बोलावलेल्या बैठकीला गेल्याने जबाबदार अधिकारी आल्याशिवाय ठिय्या मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका यावेळी आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने महसूल कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. दरम्यान साडे तीन वाजेच्या सुमारास निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून मोसम नदी पात्रालगतच्या गावातील पाणी टंचाई लक्षात घेता हरणबारी धरणातून पिण्याच्या पाण्याचे पिहले आवर्तन सोडण्याबत गुरु वार दि.१७ सायंकाळी पाच वाजता आदेश काढण्याबाबत आश्वासन दिले .त्यानंतर साडे तीन तासांनंतर ठिय्या आंदोलन मागे घेतले. आंदोलनात पागर यांच्यासह प्रदेश सचिव संजय वाघ शिरसमनीकर ,डोंगर पागर,पंढरीनाथ अिहरे,शरद अहिरे,सचिन अहिरे, मधुकर अहिरे, सुदाम देवरे, युवराज शिंदे,योगेश अहिरे, दादाजी अहिरे, शेखर कापडणीस, दादाजी पगार,राजेंद्र कापडणीस,अरु ण कापडणीस,भास्कर पगार,भिला धोंडगे,बाजीराव धोंडगे, कडू धोंडगे आदी सहभागी झाले होते.बुधवारी कांद्याचे भाव पुन्हा प्रती क्विंटल दोनशे ते तीनशे रु पयांनी कोसळले आहे. शासनाने तत्काळ कांद्यावरील निर्यात मूल्य कायमस्वरूपी शून्य करावे ,जेणे करून दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतकऱ्याला दिलासा मिळेल. सरकारने निर्णय न घेतल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल असा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला .