शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

उड्डाणपुलाच्या कामाने महामार्गावर वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:24 IST

मुंबई-आग्रा महामार्गावरील बळीमंदिरासमोर बंद पडलेल्या मालवाहतूक ट्रकमुळे वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाल्यामुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उभी असलेल्या कर्मचारी व मागे अडकलेल्या वाहनधारकांनी धक्का देऊन वाहन पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, पण फोल ठरत सर्व कर्मचारी व वाहनधारकांनी धक्का देऊन वाहन बाजूला केले. पण याठिकाणी क्रेन पोहचू शकली नसल्याने काम ठेकेदाराचा बेजबाबदारपणा उघड झाला आहे.

ठळक मुद्देबळीमंदिर : रोजच सायंकाळी वाहनांच्या लागतात रांगा

आडगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील बळीमंदिरासमोर बंद पडलेल्या मालवाहतूक ट्रकमुळे वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाल्यामुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उभी असलेल्या कर्मचारी व मागे अडकलेल्या वाहनधारकांनी धक्का देऊन वाहन पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, पण फोल ठरत सर्व कर्मचारी व वाहनधारकांनी धक्का देऊन वाहन बाजूला केले. पण याठिकाणी क्रेन पोहचू शकली नसल्याने काम ठेकेदाराचा बेजबाबदारपणा उघड झाला आहे.मुंबई-आग्रा महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू असून, के. के. वाघ ते कोणार्कनगरपर्यंत महामार्गावरून एकेरी वाहतूक सुरू आहे, पण रविवारी (दि.१६) सकाळी १० वाजेच्या सुमारास बंद पडलेल्या मालवाहतूक गाडीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. त्यामुळे महामार्गावरून ओझरकडे जाणाऱ्या वाहतुकीला ब्रेक बसला शिवाय बळीमंदिर ते अमृतधाम चौफुली दरम्यान अडकलेल्या वाहनांना पुढे वा मागे जाण्याचा कोणताही मार्ग नसल्याने बंद पडलेली मालवाहतूक गाडी सुरू होईपर्यंत बराचकाळ वाट पहावी लागली असल्याचे समजते. शिवाय महामार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या.वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कर्मचाºयांनी वाहतूक के. के. वाघपासून सर्व्हिस रोडने वाहतूक वळवली, पण अमृतधाम व रासबिहारी चौफुली येथे वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली होती. पण या निमित्ताने उड्डाणपुलाचे काम करणाºया ठेकेदाराने आपत्कालीन स्थितीसाठीक्रे नची व्यवस्था होऊ शकली नसल्याने वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उभ्या असलेल्या कर्मचाºयांनी धक्का मारून गाडी काढण्याचा केवीलवाणा प्रयत्न केला.त्यानंतर बराच काळानंतर धक्का मारूनच वाहन बाजूला करून मार्ग सुरळीत करण्यात आला असला तरी येथील वाहतूककोंडीची समस्या बिकट होत आहे. शिवाय अमृतधाम आणि रासबिहारी रोडने येणाºया मालवाहतूक वाहने सर्व्हिस रोडने जात येतात त्यामुळे सर्व्हिस रोड ब्लॉक होतो शिवाय त्यामुळे रोज छोटे-मोठे अपघात होतात. त्यामुळे या मार्गावरील अवजड वाहनांना सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत बंदी घालण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकhighwayमहामार्ग