शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

विनाअनुदानित शिक्षकांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 17:02 IST

कवडदरा : गेल्या पाच-सहा वर्षांपासून विनाअनुदानित शाळांना अनुदान न दिल्याने शाळा-महाविद्यालयातअनेक शिक्षकांचे आर्थिक शोषण सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये तर या शिक्षकांची प्रचंड उपासमार होत आहे.

ठळक मुद्देआर्थिक शोषण : गेल्या पाच-सहा वर्षांपासून विनाअनुदानित शाळांना अनुदान नाही

कवडदरा : गेल्या पाच-सहा वर्षांपासून विनाअनुदानित शाळांना अनुदान न दिल्याने शाळा-महाविद्यालयातअनेक शिक्षकांचे आर्थिक शोषण सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये तर या शिक्षकांची प्रचंड उपासमार होत आहे.शासनाने कायम शब्द काढून दहा वर्षे झाली. अनुदान मंजुरीचा विषय गेल्या सात वर्षांपासून सुरू असून, गेली दहा-पंधरा वर्षे विनाअनुदानित शिक्षक विनावेतन काम करत आहेत. शासनाने १३ सप्टेंबर २०११ रोजी २० टक्के व ४० टक्के अनुदान मंजुरीचा निर्णय घेतला. तसा आदेशही काढला. या निर्णयाची आजअखेर प्रशासनाने अंमलबजावणी केली नाही. शिक्षक वेतन कधी सुरू होईल याच्या प्रतीक्षेत आहे. शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे.विनाअनुदानित शिक्षकांकडून संस्थाचालक कोणत्याही प्रकारचे मानधन न देता काम करून घेत आहेत. काही बिनपगारी शिक्षकांनी खासगी शिकवणी चालू करून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू केला होता. परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन झाल्याने या शिक्षकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.विनाअनुदानित शिक्षक, प्राध्यापकांनी सुरू केलेले इतर व्यवसायही थंडावले आहेत. लॉकडाऊनच्या काळातही आॅनलाइन वर्ग घेण्याची धडपड करताना शिक्षकांसमोर चरितार्थाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबद्दल विनाअनुदानित काम करणाऱ्या शिक्षकांमध्ये नाराजी आहे. याबाबत शासनाने लक्ष देण्याची मागणी इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील शिक्षक नेते रवि निसरड यांनी केली आहे.

टॅग्स :SchoolशाळाTeacherशिक्षक