शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

जिल्ह्यातील तीन हजार कृषी विक्रेत्यांचा बंदमध्ये सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 19:16 IST

कृषी विभागाने कृषी विक्रे त्यांविरु द्ध गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाइड, सीड्स डिलर असोसिएशनने पुकारलेल्या बंदमध्ये जिल्ह्यातील तीन हजार कृषी विक्रेते सहभागी झाल्याचा दावा संघटनेने केला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची गैरसोयऐन हंगामात आंदोलन सुरू केल्याने नाराजी

नाशिक : कृषी विभागाने कृषी विक्रे त्यांविरु द्ध गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाइड, सीड्स डिलर असोसिएशनने पुकारलेल्या बंदमध्ये जिल्ह्यातील तीन हजार कृषी विक्रेते सहभागी झाल्याचा दावा संघटनेने केला आहे.दरम्यान, ऐन हंगामात कृषी विक्रे त्यांनी पुकारलेल्या बंदमुळे शेतकऱ्यांची गैरसोय झाली असून, या आंदोलनाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात यावर्षी जूनमध्येच चांगला पाऊस पडल्याने शेतकºयांनी मोठ्याप्रमाणात सोयाबीनची पेरणी केली; मात्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्र ारी झाल्या. यामुळे कृषी विभागाने मोहीम राबवून नमुने घेतले. काही ठिकाणी विक्रे त्यांविरु द्ध गुन्हे नोंदविण्यात आले. या कारवाईविरोधात राज्यभरातील विक्रे त्यांनी बंदचे हत्यार उपसले आहे. कोणताही विक्रे ता बियाणे किंवा खते बनवत नाही ते फक्त प्रमाणित बियाणे विकतात. यामुळे बियाणे उगवले नाही, तर विक्रे त्यांना जबाबदार धरणे योग्य नाही, असे संघटनेचे मत आहे. कृषी विभागाने दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी कृषी आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. या बंदमध्ये जिल्ह्यातील तीन हजार कृषी विक्रेते सहभागी झाले असल्याची माहिती नाशिक अग्रो डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष भगवान खैरनार यांनी दिली.जिल्ह्यात बंदला चांगला प्रतिसाद मिळत असून, तीन हजार विक्रेते यात सहभागी झाले आहेत. एखादे बियाणे उगवले नाही तर त्यात विक्रे त्यांचा काय दोष, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे अयोग्य असून, हे गुन्हे मागे घ्यावेत, अशी आमची मागणी आहे. बंदमुळे शेतक-यांची गैरसोय होत असल्याने याचा शासनाने विचार करावा.

 

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक