शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पाडळी फाट्याजवळील अपघातात तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 01:30 IST

नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील पाडळी देशमुख येथे नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. रविवारी (दि. ११) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

नांदूरवैद्य : नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील पाडळी देशमुख येथे नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. रविवारी (दि. ११) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

नाशिक - मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील पाडळी देशमुख येथे नाशिकहून मुंबईकडे जात असताना कार (क्रमांक एमएच १५, एफ.टी.००६१) वरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातात सुनील तुकाराम काळभोर (५९,) सुनीता सुनील काळभोर (४३) व धीरज सुनील काळभोर (२६, सर्व रा. पंचवन नगर, ओझर जि. नाशिक) हे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती वाडिवऱ्हे पोलीस स्टेशनला दिल्यानंतर वाडिवऱ्हे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यानंतर गोंदे फाटा येथील जगत्‌गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांना या अपघाताची माहिती मिळताच तातडीने त्यांनी घटनास्थळी दाखल होत अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना नाशिक येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात