शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

ठाणगाव येथे साडेचारशे हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 00:51 IST

येवला तालुक्यातील ठाणगाव परिसरात झालेल्या परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने शेतात उभी असलेली सर्वच पिके पाण्यात सडली आहेत. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू असून, तीनशे बहात्तर बिगर विमाधारक व चौदा विमाधारक खातेदारांच्या सुमारे साडेचारशे हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती तलाठी अतुल थूल व कृषी अधिकारी धनंजय सोनावणे यांनी दिली.

पाटोदा : येवला तालुक्यातील ठाणगाव परिसरात झालेल्या परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने शेतात उभी असलेली सर्वच पिके पाण्यात सडली आहेत. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू असून, तीनशे बहात्तर बिगर विमाधारक व चौदा विमाधारक खातेदारांच्या सुमारे साडेचारशे हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती तलाठी अतुल थूल व कृषी अधिकारी धनंजय सोनावणे यांनी दिली.ठाणगाव येथे विविध पिकांचे पंचनामे सुरू असून, आजपर्यंत मका पिकाचे सर्वाधिक क्षेत्र बाधित आढळले. पावसाने उघडीप दिली असली तरी मका आजही गुडघाभर पाण्यात तरंगत आहे. मका बिट्ट्या व चारा साधल्याने शेतकऱ्यांपुढे पुढील काळात पशुधनाच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या दोन दिवसांत ज्या शेतकऱ्यांना आपल्या पिकांच्या पंचनाम्याविषयी समस्या असतील त्यांनी कृषी व महसूल विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.द्राक्षाचे नुकसानद्राक्ष उत्पादक शेतकºयांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. अनेक द्राक्ष क्षेत्रात पाणी साचल्याने बागेतील मुख्य मालकाडीला बाळी फुटल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे. तसेच कोवळ्या घडांची कुज दिसून आली आहे. सोयाबीन, बाजरी पिकांचेदेखील नुकसान झाले आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी