शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

अंगणात पाणी ठेवून भागविली जातेय पक्षांची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 1:45 PM

खमताणे : पर्यावरणाचा ºहासाचा फटका व सध्या निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे जंगलातून पशुपक्षांचे नष्ट होत असलेले आस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी दाणा-पाण्याची भांडी ठेवून त्यांच्या जगण्याची सोय केली आहे. उन्हाची प्रचंड तीव्रता बघता वन्यजीवांची पाण्यासाठीची धडपड वाढू लागली आहे.

ठळक मुद्देपर्यायी हे वन्यजीव रस्त्यावर येऊन या अबोल वन्यजीवांचे अपघाती मृत्यूही होऊ लागले आहे. यामुळे कुठेतरी नैसिर्गक साधन संपत्तीचा ºहास होत आहे. नैसर्गिक साधन संपत्ती टिकविण्याचा वसा घातलेल्या जगा आणि जगु द्या, हा उपक्र म हाती घेऊन वन्यप्राणी व पक्षांसाठी पाणवठे

खमताणे : पर्यावरणाचा ºहासाचा फटका व सध्या निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे जंगलातून पशुपक्षांचे नष्ट होत असलेले आस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी दाणा-पाण्याची भांडी ठेवून त्यांच्या जगण्याची सोय केली आहे. उन्हाची प्रचंड तीव्रता बघता वन्यजीवांची पाण्यासाठीची धडपड वाढू लागली आहे. वाढते शहरीकरण व झाडाझुडपांची कमी झालेली संख्या यामुळे पक्षांंच्या संख्येवर मोठा परिणाम झाला आहे. शहरातील केबल वायर, मोबाईलमुळे पक्षांंच्या प्रजनन क्षमतेवर व मानिसकतेवर परिणाम झाला असून, चिमण्या कमी होण्याची हीचकारणे आहेत. आपण भुतदयेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्राणी व पक्षांसाठी पाणवठे तयार करावे, असे आवाहन शिवराय ग्रुपद्वारे सोशल मिडियावर केले असता त्याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. जेथे माणसाला घोटभर पाण्यासाठी भटकावे लागते तेथे मुक्या प्राण्यांची अवस्था काय असणार, या विचारांनी प्रेरित होऊन अनेकांनी पक्षांंच्या चारा पाण्यासाठी आपल्या घरात, अंगणात किंवा सार्वजनिक ठिकाणी आपापल्या पद्धतीने व्यवस्था केली आहे अनेक सामाजिक संस्था, विविध शाळा व ग्रुप अशा सर्वानी भूतदया दाखवत दाणा-पाण्याची सोय केली. मनुष्याची तृष्णा भागविण्यासाठी ज्या प्रमाणे पाणपोईची व्यवस्था ठिकठिकाणी केली जाते. त्याचप्रमाणे नागरिकांनी पक्षी व प्राण्यांसाठी सुखसुविधा करण्यासाठी मेहनत घेतल्याचे सुखद चित्र बघावयास मिळत आहे. ( 26चिमणी) ( 26चिमणी०१)