शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
2
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
3
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
4
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
6
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय
7
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
8
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
9
गवार, मटारचा भाव २०० रुपयांवर; पालक ६०, तर मेथी ५० रुपये जुडी, दसऱ्याला भाजीपाल्याला महागाईची फोडणी
10
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
11
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
12
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
13
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
14
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
15
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
16
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
17
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
18
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
19
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
20
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात

देशात दहशतीचे राजकारण : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 02:13 IST

देशात दहशतीचे राजकारण सुरू असून, यामध्ये बदल करायचा असेल तर सत्तापरिवर्तन आवश्यक असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनमाड येथे आयोजित प्रचार सभेत बोलताना केले. दरम्यान, नाशिक येथील सभेस उपस्थित न राहताच त्यांना मुंबईस परतावे लागले.

ठळक मुद्देमनमाडला वंचित बहुजन आघाडीची सभा

मनमाड : देशात दहशतीचे राजकारण सुरू असून, यामध्ये बदल करायचा असेल तर सत्तापरिवर्तन आवश्यक असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनमाड येथे आयोजित प्रचार सभेत बोलताना केले. दरम्यान, नाशिक येथील सभेस उपस्थित न राहताच त्यांना मुंबईस परतावे लागले.प्रकाश आंबेडकर यांनी मनमाड येथे बोलताना सेना-भाजपसह काँग्रेस-राष्टÑवादीवरही जोरदार टीका केली. राहुल गांधी पुन्हा प्रचारात उतरले आहेत; परंतु ते स्वत:हून उतरले की मोदी यांनी त्यांना उतरवले, असा सवाल उपस्थित करत आंबेडकर म्हणाले, गेल्या पाच वर्षांत भाजपने काय केले याची चिरफाड चालू असताना राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा राफेलची जुनीच टेप वाजवायला सुरुवात केली आहे.राफेलविषयी भाजपची कोंडी करायची असेल कॉँग्रेसने मनमोहन सिंग यांना मैदानात उतरवले पाहिजे. भाजपला सत्तेवर ठेवण्याचे काम काँग्रेसच करत आहे. वातावरण भावनिक केले जात असल्याचेही ते म्हणाले. (पान ५ वर)(पान ५ वर)वंचित आघाडी सत्तेवर आली तर शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव देईल, असेही ते म्हणाले. या वेळी वंचितचे प्रदेश महासचिव नवनाथ पडळकर, जिल्हाध्यक्ष भारत म्हस्के, गणपत भिसे यांनीही मनोगत व्यक्त केले. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर