शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

दहा हजार विद्यार्थ्यांनी दिली जेईई मेन परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 18:43 IST

आयआयटी, एनआयटीसारख्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी अनिवार्य असलेली जेईई मेन परीक्षा रविवारी (दि. 8) एप्रिल रोजी घेण्यात आली. सीबीएसईतर्फे घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी नाशिक शहरातील 13 केंद्रांवर सुमारे दहा हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या परीक्षेत भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयातील प्रश्न विद्यार्थ्यांना सोपे गेले असले तरी गणित विषयातील प्रश्नांची काठिण्य पातळी अधिक असल्याच्या प्रतिक्रीया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

ठळक मुद्देनाशिकमध्ये 13 केंद्रावर जेईई परीक्षादोन सत्रात दहा हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा गणीताचे प्रश्न अवघड, विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

नाशिक : आयआयटी, एनआयटीसारख्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी अनिवार्य असलेली जेईई मेन परीक्षा रविवारी (दि. 8) एप्रिल रोजी घेण्यात आली. सीबीएसईतर्फे घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी नाशिक शहरातील 13 केंद्रांवर सुमारे दहा हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या परीक्षेत भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयातील प्रश्न विद्यार्थ्यांना सोपे गेले असले तरी गणित विषयातील प्रश्नांची काठिण्य पातळी अधिक असल्याच्या प्रतिक्रीया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.सीबीएसईतर्फे नाशिक शहरातील 13 केंद्रांवर घेण्यात आली. बीई व बी.टेकसाठी अभ्यासक्रमासाठी सकाळी 9.30 ते 12.30 यावेळेत पहिला पेपर घेण्यात आला, तर बी. आर्क , बी. प्लानिंग या अभ्यासक्रमांसाठी दुसऱ्या सत्रात दुपारी 2 ते 5 यावेळेत परीक्षा घेण्यात आली. किरकोळ अपवाद वगळता शहरातील सर्व केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली असून, येत्या आठवडय़ात 15 व 16 एप्रिलाला ऑनलाइन पद्धतीने जेईई परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेतून प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची 22 मे 2018 रोजी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा होणार आहे. आयआयटी, एनआयटी या संस्थामध्ये प्रवेशासाठी जेईई मेन परीक्षा घेण्यात आली असून, या परीक्षेसाठी देशभरातील 258 केंद्रांवर 11 लाख विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. यातून सुमारे सव्वादोन लाख विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी पात्र ठरणाप आहेत. 

निगेटिव्ह मार्किगजेईई मेन परीक्षेत एकूण 360 गुणांसाठी 90 प्रश्न विचारण्यात आले होते. यात गणिताचे 3क्, भौतिकशास्त्रचे 3क् व रसायनशास्त्रच्या 3क् प्रश्नांचा समावेश होता. प्रत्येक प्रश्नासाठी चार गुण दिले जाणार असून, निगेटिव्ह मार्किंग पद्धतीनुसार परीक्षा घेण्यात आल्याने विद्याथ्र्याना अतिशय काळजीपूर्वक उत्तरे द्यावी लागली. त्यामुळे संपूर्ण प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी वेळ पूरला नसल्याची प्रतिक्रिया काही विद्याथ्र्यानी व्यक्त केली.

 

टॅग्स :examपरीक्षाNashikनाशिकStudentविद्यार्थी