शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

संविधान शाळा उपक्रम शाळा-कॉलेजातून सुरू करण्याची अध्यापक भारतीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 01:24 IST

येवला : भारतीय संविधान हा विषय शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ अभ्यासक्रमात समाविष्ट करून संविधान मूल्य-विचार संवर्धन व प्रचारासाठी संविधान शाळा उपक्रम सुरू करण्यात यावा, अशी मागणी अध्यापक भारतीच्या वतीने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देसंविधान मूल्य-विचार संवर्धन व प्रचारासाठी संविधान शाळा उपक्रम सुरू करण्यात यावा,

येवला : भारतीय संविधान हा विषय शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ अभ्यासक्रमात समाविष्ट करून संविधान मूल्य-विचार संवर्धन व प्रचारासाठी संविधान शाळा उपक्रम सुरू करण्यात यावा, अशी मागणी अध्यापक भारतीच्या वतीने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.भारतीय संविधानाने आपणांस दिलेल्या लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुता, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोन, राष्ट्रवाद, राष्ट्रीय एकात्मता ह्या भारतीय संविधानिक मूल्यांची रुजवणूक आजच्या विद्यार्थी व भावी आदर्श नागरिकांकरता प्राथमिक शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ अभ्यासक्रमात समाविष्ट करून संविधान मूल्य-विचार संवर्धन व प्रचारासाठी संविधान शाळा उपक्रम सुरू करण्यात यावा, असे शरद शेजवळ यांनी सदर निवेदनात म्हटले आहे.भारतीय संविधान उद्देशिकेसह भारतीय संघ राज्य व त्याचे राज्य क्षेत्र, नागरिकत्व, मूलभूत अधिकार, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्व, मूलभूत कर्तव्य, संघराज्य रचना व कार्य, भारतीय संसद अधिकार व कार्य, मंत्रिमंडळ, मंत्री परिषद, राष्ट्रपती, राज्यपाल यांचे वैधानिक अधिकार जबाबदार्‍या, न्यायमंडळ, पंचायती, नगरपालिका, सहकारी संस्था, वित्तव्यवस्था, मालमत्ता, महसूल रचना, व्यापारी, वाणिज्य व्यवहार, लोकसेवा आयोग, न्यायाधिकरण, निवडणुका, राजभाषा धोरण, संविधान सुधारणा आदी विषय अभ्यास कलमांचा अंतर्भाव विद्यार्थी वयोगटाप्रमाणे तयार करून भारतीय संविधानाची ओळख तथा राष्ट्रीय कर्तव्य व आचारण अधिकाराची जाणीव-संस्कार विद्यार्थ्यांना होण्याकरता संविधान शाळा हा उपक्रम सरकारने हाती घ्यावा, असेही निवेदनात यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकcollegeमहाविद्यालय